konkan
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी हापूस आता ऍमेझॉनवरही आंबा प्रेमींसाठी उपलब्ध
कंपन्यांकडून विविध वस्तूंबरोबरच रत्नागिरी हापूसही विकला जात आहे. काही आंबा उत्पादकही ऑनलाईन विक्री करतात. यामध्ये आता ऍमेझॉन कंपनीही उतरली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोळंबेचा धावपटू अक्षय पडवळची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
संगमेश्वर : तालुक्यातील कोळंबेसारख्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या अक्षय पडवळ या तरुणाने मुंबई ते गोवा हे 567 किलोमीटरचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

२३ वर्षीय गुंडाला ६ पत्नी आणि २५ मुले; चांदोर येथील कारनाम्यांचा पोलिसांकडून शोध
रत्नागिरी: राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला रत्नागिरीतील चांदोर येथून अटक…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा रुग्णालयात 9 रोजी मोफत मूत्ररोग निदान, उपचार शिबिर
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मोफत मूत्ररोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन 9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जयगड किनार्यानजीक डॉल्फीनचा वावर,पर्यटकांचे प्रमुख आकर्षण; व्हीडीओ व्हायरल
रत्नागिरी,तालुक्यातील जयगड किनार्यानजीक डॉल्फीनचा वावर वाढला असून पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण ठरले आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काहींनी याचे व्हीडीओ बनवून सोशल…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ७०० ते ८०० प्लॉटसाठी करोडो रूपये रुपातरंण अधिमुल्य घेणे चुकीचे – सतेज नलावडे
सन १९८३/८४ ला शासनाकडून कुवारबाव गावामध्ये ३ गुंठ्याचे ७००-८०० प्लॉट शासनाकडून लाखो रुपये विना सवलत भरून घेऊन वितरीत करणेत आले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिरेखाणीवर काम करत वेशांतर करून पोलिसांनी चांदोर येथे आवळल्या कुविख्यात गुंडाच्या मुसक्या
रत्नागिरी: राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोल्हापूरहून साखरेची पोती घेऊन जयगडकडे जाणारा ट्रक आंबा घाटातील १०० फुट दरीत कोसळला
ट्रकचा चक्काचूर; चालकाने उडी मारल्याने बचावला, दहा लाखांच्या साखरेचेही नुकसान रत्नागिरी : दहा लाख रुपयांची साखरेची पोती कोल्हापूरहून जयगडकडे घेऊन…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवाचा नवस फेडण्यासाठी केला ३५० कि.मी.चा प्रवास
देवाला बोललेला नवस फेडण्यासाठी भक्तगण बरेच काही करतात. एकदा नवस फेडायचा ठरवले की त्यात मागे पुढे होत नाही. याचा प्रत्यय…
Read More » -
स्थानिक बातम्या

पन्नासहून अधिक ग्रामपंचायतीची रिफायनरीची मागणी ,मुख्यमंत्र्यां समोर माहिती ठेवणार – मंत्री उदय सामंत
राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी शिष्टमंडळाने आपली भेट घेतली. या भेटीदरम्यान राजापूर तालुक्यातील ५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी…
Read More »