Uncategorised
-

रत्नागिरीतील सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र शासनाव्दारे रत्नागिरीत सुरू असलेल्या काैशल्य विकास केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम सुरू आहे. तसेच…
Read More » -

जमीन खरेदी करताना खोटा सातबारा दाखवून शासनाची फसवणूक केली, गुन्हा दाखल
शेतकरी कुटुंबातील नसताना तसे दाखवण्यासाठी खोटा सातबारा जोडून शासनाची फसवणूक केली म्हणून अतुल हरी लिमये (रा. पुणे) याच्याविरोधात दापोली येथे…
Read More » -

एप्रिल महिन्यात दोन जणांचा बळी घेवून फरारी झालेल्या टँकरचालकाला अखेर अटक
एप्रिल महिन्याच्या अखेरीस आसगे दाभोळे राज्य मार्गावर टँकरने ठोकल्याने लांजा गोविळ जाधववाडी येथील श्याम अर्जुन जाधव (५०) आणि प्रकाश सावजी…
Read More » -

महामार्गाच्या कंत्राटदार व अधिकार्यांच्या चुकीमुळे अपघातात एकाचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक, नुकसान भरपाईची मागणी
मुंबई-गोवा महामार्गाच्या खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी गर्डरवर आदळून शनिवारी येथील स्थानिक तरूणाचा जागीच मृत्यू झााला. या अपघातास राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी,…
Read More » -

गणपतीपुळे समुद्राला उधाण, पर्यटकांनी समुद्रात न उतरण्याचे आवाहन
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्राने रूद्रावतार धारण केला असून मोठे उधाण आले आहे. जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने भाविक, पर्यटकांना समुद्रस्नानाला…
Read More » -

त्यांना विनायक राऊत यांचा पराभव बघण्यासाठी १० वर्ष वाढवावी लागली दाढी,अनोख्याा संकल्पाची राजापुरात चर्चा
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे यापूर्वीचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव व्हावा यासाठी राजापूर तालुक्यातील सागवे येथील संदेश कुलकर्णी यांनी आपली…
Read More » -

रत्नागिरी परिसरात पावसाची हजेरी तरी देखील शहरात पाणीटंचाई
मागील काही दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात तसेच शहर व लगतच्या परिसरात पावसाने हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले. असे असतानाही रत्नागिरीकरांची पाणीबाणी काही…
Read More » -

राजापूर शहरातील पेट्रोलपंपादरम्याने महामार्गावर दारूच्या बाटल्या फोडून टाकल्याने काचांचे साम्राज्य
राजापूर शहरातील पेट्रोलपंपादरम्यान असलेल्या मुंबई- गोवा महामार्गाच्या उड्डाणपुलाची एक बाजू बंद असल्याने हा भाग मद्यपींचा अड्डा बनला आहे. या पुलावर…
Read More » -

सुनील तटकरे यांना मंत्रीपद नाकारल्याने कार्यकर्त्यांच्यात नाराजी
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसर्यांदा शपथ घेतली. यंदाची लोकसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरली. महाराष्ट्रात गेल्या तीन…
Read More » -

पोस्टाच्या खातेदारांच्या खात्यावर शाखा डाकपालाचा डल्ला, ५४ हजारच्या रकमेचा अपहार, नाटे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
धाऊलवल्ली दसूर ता. राजापूर येथील डाकपाल विजय कृष्णा भोवड यांनी डाकपाल विभाग शाखा धाऊलवल्ली येथील खातेदारांच्या खात्यावरून ७१५०० रुपयांची रक्कम…
Read More »