राष्ट्रीय बातम्या
-

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा मोठा धोका
पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.…
Read More » -

महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू आदी राज्यांतील लोकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन ४.० घोषणा केली. तसेच राज्यात काय सुरू करायचे आणि काय नाही याचा…
Read More » -

काल राज्यात सर्वाधिक २ हजार ३४७ रुग्णांची वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३ हजारांच्या पार पोहोचला आहे. काल राज्यात सर्वाधिक २ हजार ३४७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात…
Read More » -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य आज सदस्यत्वाची शपथ घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांना आज सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे…
Read More » -

ज्येष्ठ साहित्यिक,नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला…
Read More » -

महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ मे पर्यंत
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन…
Read More » -

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३० हजाराचा टप्पा ओलांडला
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काल १ हजार ६०६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची…
Read More » -

बारामतीत शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी
बारामती शहरात लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांची तुफान विक्री झाली. सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत…
Read More » -

कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय…
Read More » -

राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्याची संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाईं
कोरोनाचं संकट आल्यानं परराज्यातून आलेले बरेचसे मजूर त्यांच्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्याची संधी आहे, असं…
Read More »