राष्ट्रीय बातम्या
-

महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून आज १२ मोठ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून १२ मोठ्या सामंजस्य करारांवर आज म्हणजे सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More » -

गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दरात सतत वाढ
कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. पुण्यातील पेट्रोलचा दर 82.43…
Read More » -

राज्यात काल कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात काल कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १६३२…
Read More » -

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आज सोमवारपासून लोकल ट्रेन सुरु
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आज सोमवारपासून लोकल ट्रेन सुरु हाेत आहेत. रेल्वेकडून रविवारी रात्री उशीरा यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये…
Read More » -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन केलीआत्महत्या
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप…
Read More » -

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत या मताचा मी आहे. पण, तातडीने घ्याव्यात या मताचा नाही -रामदास आठवले
विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्यात दुही निर्माण झाली आहे. राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या बाजून आहे,…
Read More » -

राज्यात काल शनिवारी दिवसभरात ३४२७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ
राज्यात काल शनिवारी दिवसभरात ३४२७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर एका दिवसांत ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात…
Read More » -

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्टलॅब सुरू करण्याचे मुंबई हायकोर्टाचे सरकारला निदेॅश
रत्नागिरीतील कोरोना टेस्टलॅबच्या संदर्भात रत्नागिरीतील नागरिक खलिल वस्ता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वस्ता यांच्यावतीने रत्नागिरीचे…
Read More » -

दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखे बाबत अफवावर विश्वास ठेऊ नये,शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
देशात कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल,…
Read More » -

महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात अजून पोहोचलेला नाही, परंतु सरकारे पाडण्यासाठी पथके आणि निधी मात्र पोहोचत आहे-सामना मधून केद्रांवर टिका
महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात अजून पोहोचलेला नाही, परंतु सरकारे पाडण्यासाठी पथके आणि निधी मात्र पोहोचत आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून…
Read More »