राष्ट्रीय बातम्या
-

परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत हस्तक्षेप करून शासन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत आहे -याचिकाकर्त्यांच्या आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार परीक्षा कधी घेता यावी हे ठरवण्यापुरतीच शासनाची जबाबदारी मर्यादित आहे. मात्र, परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत हस्तक्षेप करून…
Read More » -

जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी
जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोरील सर्वात मोठी अडचण दूर झाली असून प्रवासासाठी रेल्वेसेवा उपलब्ध असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यार्थ्यांना रेल्वेने…
Read More » -

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे आज, अल्पशा आजाराने निधन
माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय 84) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. . त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी…
Read More » -

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा ,विद्यार्थ्यांनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सुप्रीम…
Read More » -

फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक जिंकलं
फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं रविवारी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड…
Read More » -

भ्रष्ट व कामचुकारपणा करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करणार
केंद्र सरकारच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. भ्रष्ट व कामचुकारपणा करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर सरकार मोठी…
Read More » -

लांजा पावस मार्गावर मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू
लांजा-पावस मार्गावरील चांदोर फाटा वळणावरील दुचाकीच्या अपघातात सचिन गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेला रूपेश गुरव गंभीररित्या…
Read More » -

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत नेमलेल्या समितीची आज बैठक
विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होणार नाही अशारीतीने सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची…
Read More » -

केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी अनलॉक-4 साठीची नियमावली जाहीर केली
केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी अनलॉक-4 साठीची नियमावली जाहीर करताना लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणली. त्या नियमावलीनुसार देशात 7 सप्टेंबरपासून मेट्रो टप्प्याटप्प्याने…
Read More » -

विद्यापीठाच्या परीक्षांबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन
विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.…
Read More »