राष्ट्रीय बातम्या
-

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम निहाय अर्ज करण्यासमुदतवाढ
सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घेण्याबाबत बुधवारी राज्य शासनाने निर्णय घेतला.…
Read More » -

कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही,-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाइट कर्फ्यू लावल्यावर अनेकांनी प्रश्न विचारले की, हा कोरोना काय रात्रीचा मोकाट सुटतो व दिवसा घरात बसतो काय? पण तसे…
Read More » -

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप या प्रकल्पात यावर्षीपासून काजूचाही समावेश
कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप या प्रकल्पात यावर्षीपासून काजूचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंब्याबरोबरच काजूवरही कोणत्या कीड रोगाचा प्रादुर्भाव…
Read More » -

दूषित, रासायनिक पाण्यामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले,पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण मंडळाच्या अधिकार्याला कार्यकर्त्यांनी बांधून ठेवले
दूषित, रासायनिक पाण्यामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तरीही नदी प्रदूषित करत असलेल्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण विभाग काहीही…
Read More » -

सध्या तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही
एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं…
Read More » -

नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने नवी नियमावली जारी केली
नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने नवी नियमावली जारी केलीय. गर्दीच्या काळात दर्शन पास काऊंटरवर मिळणार…
Read More » -

राज्यातील कोरोना परिस्थिती हळुहळू सुधारत असल्याचं चित्र
कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर केलेला असतानाच महाराष्ट्रातून मात्र एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जवळपास मागील दीड महिन्यांची आकडेवारी पाहता…
Read More » -

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार
ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधी सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं तेही या नव्या…
Read More » -

कोल्हापूर विमानतळावरून आता कार्गो सेवाही (मालवाहतूक) सुरू होणार
गेली दोन वर्षे नियमित प्रवासी विमानसेवा देणार्या कोल्हापूर विमानतळावरून आता कार्गो सेवाही (मालवाहतूक) सुरू होणार आहे. येत्या गुरुवारपासून ही वाहतूक…
Read More » -

राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार २११ कोटींचा दुसरा हप्ता मंजूर केला
परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे ६२ लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,…
Read More »