राष्ट्रीय बातम्या
-

मुंबई महानगरपालिकेत दोन आयुक्त ठेवावे, हिच माझी मागणी आहे. मी यावर ठाम आहे-मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख
मुंबई महानगरपालिकेत दोन आयुक्त ठेवावे, हिच माझी मागणी आहे. मी यावर ठाम आहे”काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख…
Read More » -

बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण…
Read More » -

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना
सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना…
Read More » -

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला…
Read More » -

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटकातील अंकोलानजीक भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक त्यांच्या गाडीला कर्नाटकातीलअकोंला जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय…
Read More » -

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट
केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने…
Read More » -

भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून पोलीस बळाचा गैरवापर -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
अधिकाधिक भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून पोलीस बळाचा गैरवापर केला जात आहे. जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत, असा…
Read More » -

सात राज्यांत बर्ड फ्लू, आढळला इन्फ्लुएन्झामुळे विविध राज्यांतील अनेक पक्ष्यांचा झपाटय़ाने मृत्यू
कोरोनाचे संकट कायम असताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. सात राज्यांत बर्ड फ्लू आढळला असून इन्फ्लुएन्झामुळे…
Read More » -

येत्या दोन दिवसांत राज्यातून पावसाळी वातावरण दूर हाेणार
राज्यावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असले, तरी त्याचा प्रभाव कमी होत असल्याने येत्या दोन दिवसांत राज्यातून पावसाळी वातावरण दूर होऊ…
Read More » -

आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता.…
Read More »