राष्ट्रीय बातम्या
-

युती टिकली तशी आघाडीही टिकेल’,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना मनापासून काम करत आहे. भाजपसोबत असतानाही शिवसेनेने काम केले. युतीमधून बाहेर पडण्याचा विचार आमचा नव्हता. पण आता आघाडी झाली…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकसोहळा छत्रपती संभाजीराजे यांचे उपस्थितीत साजरा होणार
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २२…
Read More » -

एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करा, -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
राज्यात विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये पिक नियोजनापासून बाजारपेठ संशोधन, कृषी…
Read More » -

संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना घरीच थांबण्याचं आवाहन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी २ दिवसांपूर्वी शिवभक्तांना मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र,…
Read More » -

आता आणखी एक स्वदेशी लस काही महिन्यांत बाजारात येणार
हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र…
Read More » -

रामदेव बाबांवर अंकुश ठेवण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार अॅलोपथी व्यवसाय इतका नाजूक नाही
दिल्ली हायकोर्टाने योगगुरु रामदेव बाबा यांना अँलोपथीच्या विरोधात किंवा पतंजलीच्या कोरोनिल किटच्या बाजूने वक्तव्य करण्यापासून रोखण्यास नकार दिला आहे. अभिव्यक्ती…
Read More » -

मुंबईतील पत्रकार परीषदेत तत्वत: हा शब्द माझ्याकडून म्हणायचा राहिला-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यात पाच टप्प्यात करण्यात येणार्या अनलॉकलाच्या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करतील,…
Read More » -

राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टनिर्णयाबाबतही मंत्र्यांमध्ये व खात्यात एकमत नाही
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्य अनलॉकची घोषणा केली. त्यामध्ये…
Read More » -

राज्यातल्या लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू कमी करण्यात येणार ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग तिसऱ्या टप्प्यात
राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री…
Read More » -

राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला
राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज…
Read More »