राष्ट्रीय बातम्या
-

कोरोना मुक्त गावातील इयत्ता १०/१२ वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता शिक्षण विभागाने तपासून पहावी – मुख्यमंत्री
जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता १०/१२ वी चे…
Read More » -

राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार
अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना…
Read More » -

टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला १००…
Read More » -

मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयामध्ये ICU मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या डोळ्याला उंदरानं चावा घेतला
करोनाच्या संकटामुळे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट केल्या. मात्र, तरीदेखील अद्याप त्यामध्ये सुधारणा होत नसल्याचंच दिसून येत…
Read More » -

तरुणाईचा महाराष्ट्र शासनानेच विचार केला महाराष्ट्रात आज पासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कालपर्यंत महाराष्ट्रात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरा पासून पुढच्या…
Read More » -

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं -नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा.…
Read More » -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घ्यावे रामदास आठवले यांचे आवाहन
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटर बॉम्ब’नंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलेले आहे. त्यामध्ये आता रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले…
Read More » -

इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कामामधील १५५ इंटरनेट खांबाची चोरी
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कामामधील आठ लाख ५४ हजार ५० रुपये किमतीच्या १५५ इंटरनेट खांबाची चोरी…
Read More » -

कुणासोबत कुणी जायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. सरनाईकांच्या पत्रावर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. माजी…
Read More » -

योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला -पंतप्रधान नरेंद्र मोदी
योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा…
Read More »