राष्ट्रीय बातम्या
-

मान्सून मंदावला, मागील काही दिवसांपासून राज्याला पावसानं दिली विश्रांती
मान्सून टर्फ’ रेखा सध्या उत्तरेकडे सरकली आहे. त्यामुळे मान्सून मंदावला असून मागील काही दिवसांपासून राज्याला पावसानं विश्रांती दिली आहे. पुढील…
Read More » -

कुणी कितीही कंड्या पिकवल्या. कुणी कितीही ढोल बडवले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल –संजय राऊत
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर…
Read More » -

बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या टोळीला अटक,१२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम हस्तगत
कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. इथे आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस १२६० रुपये आकारले जात…
Read More » -

शासनाची नवीन नियमावली , आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच! सरकारनं जारी केले नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल!
महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ…
Read More » -

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारला १५ ऑगस्टची मुदत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन…
Read More » -

स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात? काँग्रेस नेते संजय निरुपम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या सुरात भाई जगताप यांच्यानंतर संजय निरुपम यांनीही सूर मिसळला आहे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची…
Read More » -

शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल -शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये १०…
Read More » -

किल्ले पर्यटन योजना बाबत लोकांनी सूचना व हरकती पाठवाव्यात -पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर
गड किल्ल्यांचे जतन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच गिरिप्रेमींच्या घेतलेल्या बैठकीनंतर अवर्गीकृत किल्ल्यांकडे पर्यटकांनी आकृष्ट व्हावे, त्यांना तेथे पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी…
Read More » -

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता
राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री…
Read More » -

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्क मध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट : सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि.२४ : राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त…
Read More »