राष्ट्रीय बातम्या
-

हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. हल्ली मी कोणत्याही…
Read More » -

निर्बंध शिथिल होताच घरविक्री आणि महसुलात वाढ
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधाच्या पाश्र्वाभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यात घरविक्री तसेच मुद्रांक शुल्क वसुलीत मोठी घट…
Read More » -

बारावीच्या निकालाचे मूल्यमापन अशा पध्दतीने होणार
राज्यात करोनाने हाहाकार केला त्यामुळे राज्यातील दहावीची आणि बारावीची परिक्षा रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन कसे…
Read More » -

मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकार टोलवाटोलवी करीत असल्याचा खासदार विनायक राऊत यांचा आरोप
मराठा आरक्षणप्रश्नी राज्यभरात पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे; परंतु या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणे चुकीचेच होते. न्यायालय ही…
Read More » -

राज्य सरकारच्यावतीने राज्यातील बेघरांना हक्काचे घर मिळणार
राज्य सरकारच्यावतीने राज्यातील बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत २०२२ च्या अखेरपर्यंत सर्वांसाठी घर उपलब्ध…
Read More » -

दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता
दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई विभागीय मंडळासह राज्यातील ९६ टक्के शाळांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झाले…
Read More » -

पीएम केअर फंडात हजारो कोटी जमा , मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या शिवसेनेची मागणी
महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, पीएम केअर फंडात हजारो कोटी जमा आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या, अशी आग्रही आणि रास्त…
Read More » -

घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल २५ रुपयांनी वाढ
कोरोना महामारीची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असली तरी महागाईची लाट मात्र कायम आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत…
Read More » -

अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आराेप
लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱयाची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. अमित शहांच्या…
Read More » -

पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा या ६ किल्ल्यांचे संवर्धन
राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात…
Read More »