राष्ट्रीय बातम्या
-

केंद्र सरकारची कंपनी केंद्राच्या इतर कंपन्यांच्या तुलनेत महानिर्मितीला २० टक्के जादा दर आकारून कोळसा विक्री करत असल्याची बाब समोर
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्लूसीएल) ही राज्याच्या वीजप्रकल्पांसाठी महानिर्मितीला कोळसा विकणारी केंद्र सरकारची कं पनी केंद्राच्या इतर कंपन्यांच्या तुलनेत महानिर्मितीला २०…
Read More » -

राज्यात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १४९ वर पोहोचली
राज्यात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १४९ वर पोहोचली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात बचाव आणि मदत कार्य…
Read More » -

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केले कोकणात व महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या खातू मसालेचे कौतूक
गुहागर येथील खातू मसाले उद्योगाचे मसाले कोकणी खाद्यपदार्थांच्या चवीत अधिक भर टाकतील, असे मत माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष,…
Read More » -

महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन
माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील…
Read More » -

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण ओळखून तीन उच्चशिक्षित मित्रांनी आपल्या बचतीमधून सुरु केल ‘चहा-चपाती’ हॉटेल
नेहमीच्या मळलेल्या वाटेने जाण्याची नवीन वाट शोधल्यास त्याला हमखास यश मिळते असंच मार्ग “”चहा चपाती’माध्यमातून पुण्यातील तरुणांना सापडला आहेपुणे म्हणजे…
Read More » -

ज्या वस्त्या धोकादायक आहेत. डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करावे लागेल – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
ज्याला अक्रीत म्हणावं तसं घडतय, अनपेक्षित अशा दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या…
Read More » -

संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री -भाजप नेत्या चित्रा वाघ
आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण…
Read More » -

राज्यात आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यू , विविध दुर्घटनेत आतापर्यंत ५९ लोक बेपत्ता-उपमुख्यमंत्री अजित पवार
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहा:कार उडाला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या…
Read More » -

भारताला टोकियो ऑलिंपिकमध्ये पहिलं पदक
ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने पदक जिंकले आहे.सिडनी येथील कर्नाम मल्लेश्वरीनंतर २० वर्षांहून अधिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धेत हे भारताचे पहिले…
Read More » -

देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही -आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा ठरविलेली नाही”, या आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेतील उत्तरावरून काँग्रेसने मोदी सरकारला…
Read More »