राष्ट्रीय बातम्या
-

चाकरमान्यांवर रेल्वे मंत्रालय मेहेरबान , गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित ८विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय
कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांची सोय लक्षात घेता गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय…
Read More » -

लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण आता ०.९६ टक्क्यांवर पोहोचले
राज्यातील शून्य ते १० वयोगटातील दोन लाख पाच हजार ५९५ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. २८ दिवसांपूर्वी राज्याने याबाबतीत दोन…
Read More » -

तात्काळ नव्याने निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू न करण्याचा राज्य सरकारचा सुतोवाच
सणासुदीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध किं वा रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी राज्याने…
Read More » -

श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर यांचा खेड तालुक्यातील धनगरवाड्यांचा पाहाणी दौरा
खेड तालुक्यातील धनगरवाड्या सह्याद्री पर्वताच्या दुर्गम भागात वसलेल्या असुन स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही विकासाच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.दिनांक 21 व 22…
Read More » -

केंद्र सरकारचा राज्याला ऑगस्ट महिन्यात निश्चित लससाठय़ापेक्षा अधिकचा साठा उपलब्ध करून दिल्याचा दावा
महाराष्ट्राला ऑगस्ट महिन्यात निश्चित केलेल्या ८६ लाख ७४ हजार लसमात्रांपेक्षा अधिक म्हणजेच ९१ लाख ८१ हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात…
Read More » -

सणाच्या काळात वीज पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे महावितरण कोकण परिमंडळाचे नुतन मुख्य अभियंता विजय भटकर यांचे निर्देश
महावितरण कोकण परिमंडळाचे नुतन मुख्य अभियंता विजय भटकर यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वीज अधिकाऱ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून…
Read More » -

आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात १५ टक्के कपात
शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे.…
Read More » -

नरेंद्र मोदींच्या चाहत्यांसाठी आता सराफाने काढली चांदीची मूर्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते असून ते आपले वेगळेपण दाखवण्याचा सतत प्रयत्न करीत असतात मध्यंतरी पुण्यातील एका मोदी भक्ताने मोदींचे…
Read More » -

गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार -अण्णा हजारे
समाजाच्या भल्याकडे न पाहता सरकार केवळ पैशाकडे पहात आहे. त्याच कारणातून सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविली. याला राज्यभरातून सामाजिक कार्यकर्त्यांनी…
Read More »
