राष्ट्रीय बातम्या
-

आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले,एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर आराेपाचा बॉम्ब टाकला
जावयाला अटक केल्यामुळेच नवाब मलिक एनसीबीवर आरोप करत असल्याचा दावा होत असतानाच आता एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर बॉम्ब टाकला…
Read More » -

राज्यात उत्कृष्ट पद्धतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
राज्यातील विद्यार्थी देशातच नव्हे तर जगात दर्जेदार शिक्षणाने समृद्ध व्हावा यासाठी राज्यात उत्कृष्ट पद्धतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी…
Read More » -

आता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू केल्या जाणार
राज्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू केल्या जाणार आहेत.त्यासाठी…
Read More » -

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेकआज पासून सुरू
ट्रेकर्सना भुरळ घालणाऱ्या वासोटा या किल्ल्याची सफर अविस्मरणीय असते.पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेकआज शनिवार (दि २३) ऑक्टोबरपासून…
Read More » -

देशात दररोज वाढणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 33 ते 37 पैश्यांनी वाढले आहेत तर…
Read More » -

कर्जाचा डोंगर, थकीत कर आणि चित्रपटगृहांच्या दुरवस्थेमुळे राज्यातील सुमारे ६०ते ७० टक्के एकपडदा चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन) बंदच
गेली १८ महिने बंद असलेली एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहे खुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.परंतु, कर्जाचा डोंगर, थकीत कर…
Read More » -

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महान क्रिकेटपटू गावस्कर-वेंगसरकरांचा गौरव होणार
भारताचे महान सलामीवीर सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्षे झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचा २९ ऑक्टोबरला गौरव करण्यात…
Read More » -

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी गोड होणार
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार हे खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता या निर्णायाचा फायदा सर्वसामान्य जनतेला सणासुदीत…
Read More » -

अरे कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं-शिवसेना आमदार भास्कर जाधव
अरे कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं. अशी टीका कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव…
Read More » -

दिवाळीनंतर करोनाच्या लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना मॉलमध्ये प्रवेश व लोकलने प्रवाश करण्याचीही मुभा मिळणार
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता महाराष्ट्र हळूहळू संपूर्ण अनलॉक होण्याच्या दिशेने…
Read More »