राष्ट्रीय बातम्या
-

रयतमध्ये प्रतिमहिन्याला सरासरी २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ,शिवसेना आमदारांच्या आरोपामुळे खळबळ
रयत शिक्षण संस्थेच्या सर्व इमारतींच्या पेंटिंग व फर्निचरची कामे बारामतीच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात.रयतमध्ये प्रतिमहिन्याला सरासरी २० ते २५ कोटी रुपयांचा…
Read More » -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग
राज्यातील व देशातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे आणि या यादीमध्ये आणखी…
Read More » -

ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा शासन निर्णय
राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा शासन निर्णय जारी…
Read More » -

कोल्हापूर विमानतळावरून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी जिल्ह्यातील शेती, उद्योग, व्यवसाय वाढीला चालना मिळेल – पालकमंत्री सतेज पाटील
*कोल्हापूर विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेसाठी (मालवाहतूक) भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) ने मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शेती, शेतीपूरक…
Read More » -

दक्षतेचा उपाय म्हणून ग्रामीण भागात प्रत्येक गावात ग्राम समिती पुन्हा कार्यान्वित करणार -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
राज्यात करोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून ग्रामीण भागात प्रत्येक गावात ग्राम समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात…
Read More » -

तिसऱ्या लाटेला आता सुरुवात -आरोग्य मंत्री राजेश टोपे
तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही,पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम…
Read More » -

शिवसेना आता ऐकणार नाही, त्यामुळे भाजपाने आता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावं,-रामदास आठवले
रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला मोठा सल्ला दिला आहे. शिवसेना आता ऐकणार नाही, त्यामुळे भाजपाने आता…
Read More » -

नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी
राज्य सरकारने करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजेच केश कर्तनालय सुरू ठेवण्यास…
Read More » -

मुंबईकरांनी सर्दी-ताप अंगावर न काढता तातडीने चाचणी करून खबरदारी घ्यावी, -पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल
मुंबईत 21 डिसेंबरपासून कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या दिशेने उच्चांकी रुग्णवाढ होत आहे. यामध्ये तब्बल 90 टक्के रुग्ण सर्वाधिक वेगाने प्रसार होणाऱया…
Read More » -

जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे,” -आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात ३६ हजार करोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश…
Read More »