राष्ट्रीय बातम्या
-

रेल्वे ब्रिजवरुन कार रेल्वे रुळावर कोसळली..समोरुन मालगाडी आली.. तीन जण जागीच ठार
नेरळ मार्गावर किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार खाली पडून झालेल्या अपघात तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी…
Read More » -

३८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटीक्स स्पर्धेत रत्नागिरीच्या साक्षी जड्यालने ५००० मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले
कोइंबतूर, तामिळनाडू येथे आजपासून सुरू झालेल्या ३८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटीक्स स्पर्धेत सकाळच्या सत्रात रत्नागिरीच्या साक्षी जड्यालने ५००० मीटर शर्यतीत…
Read More » -

दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ
दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून दिवाळी हंगाम काळासाठी तिकीट दरात सर्वच मार्गांतील…
Read More » -

सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला
सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला. यावेळी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना…
Read More » -

ऑनलाईन ऍप्सच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने एकच खळबळ
वार्सोवा पोलिसांनी ऑनलाईन ऍप्सच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक…
Read More » -

खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये-उद्धव ठाकरें
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने…
Read More » -

दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का,दिल्ली भूकंपाने पुन्हा हादरली
दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. मागील दोन आठवड्यापासून दिल्लीला तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के इतके…
Read More » -

नेपाळमध्ये भूकंपामुळे 128 जणांचा मृत्यू, 140 हून अधिक जखमी; भारतातही जाणवले जोरदार धक्के
शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. आपत्तीमध्ये, देशाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे…
Read More » -

राज्यातील तब्बल सात लाख ४० हजार १७६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे उघड
शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही राज्यातील तब्बल सात लाख ४० हजार १७६ विद्यार्थ्यांकडे…
Read More » -

आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही -मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (1 नोव्हेंबर) आठवा दिवस आहे.आज संध्याकाळी (1 नोव्हेंबर)…
Read More »