राष्ट्रीय बातम्या
-

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची…
Read More » -

कोव्हिड लसीसाठींची मागणी कमालीची घटल्याने राज्यात मुदत संपलेल्या १३ लाख ४० हजार डोस नष्ट
कोव्हिड लसीसाठींची मागणी कमालीची घटली असल्याने राज्यात मुदत संपलेल्या १३ लाख ४० हजार डोस नष्ट करावे लागले आहेत. नष्ट केलेल्या…
Read More » -

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास ४ डिसेंबरपासून सुरुवात; गुन्हेविषयक नव्या कायद्यांच्या मसुद्यांवर चर्चेची शक्यता
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरला सुरू होऊन ते २२ डिसेंबपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी…
Read More » -

वांद्रे-वरळी सी-लिंकवर मोठा अपघात,चार गाड्यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी
वांद्रे-वरळी सी-लिंकवर मोठा अपघात झाला. वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली.चार…
Read More » -

कल्याणात दीड हजार दिव्यांच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती
कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना…
Read More » -

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची ऑनलाइन नोंदणी, १ डिसेंबरपासून अंमलबजावणी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता १ डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी…
Read More » -

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर नियुक्ती
मुंबई : मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली…
Read More » -

e-bikes खरेदीत महाराष्ट्राने ओलंडला इतक्या लाखांचा टप्पा
देशात सध्या ई-बाईक्सची मोठी मागणी आली आहे. इलेक्ट्रिक बाईक्सच्या किंमती अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्या तरी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींनी या वाहनांना…
Read More » -

फटाके फोडून प्रदुषण करु नका :अभिनेते वैभव मांगलें
मुंबईत हवेच्या पातळीच्या गुणवत्तेत घट झालीय. मुंबईत हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे सगळ्यांच्या चिंतेत वाढ झालीय.याविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना…
Read More » -

अन्नधान्यांच्या भावात वाढ होत असताना खाद्यतेलाने मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला
बहुतांश अन्नधान्यांच्या भावात वाढ होत असताना खाद्यतेलाने मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी…
Read More »