स्थानिक बातम्या
-

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण विजेता
राजापूर : आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान, जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत…
Read More » -

गणपती उत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणारी खास “शिवसेना एक्सप्रेस” रेल्वे धावणार
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेता यंदाही मुंबईहून कोकणात जाणारी खास “शिवसेना एक्सप्रेस” रेल्वे सुरू करण्यात…
Read More » -

ग्रामीण नागरी सुविधांबाबत बेजबाबदारपणा टाळा, आ. किरण सामंत यांच्या सक्त सूचना
लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय गाव भेट दौर्यात ग्रामीण भागातील ’नव्या कामांसह अपूर्ण स्थितीतील विकासकामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वाला नेऊ, असा विश्वास आमदार…
Read More » -

कोकण रेल्वे मार्गावर ’दिवा-सावंतवाडी’ आंजणीत थांबणार.
कोकण मार्गावर नियमितपणे धावणार्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला आंजणी स्थानकात कायमस्वरूपी रेल्वे प्रशासनाने थांबा मंजूर केला आहे. त्यानुसार २८ जुलैपासून एक्सप्रेस आंजणी…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे बंद केलेली वाहतूक तब्बल १५ तासांनंतर सुरू
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात वाणी पेठ येथे उलटलेल्या गॅस टँकरमुळे बंद असलेली महामार्गावरील वाहतूक तब्बल १५ तासांनंतर दुपारी…
Read More » -

जिल्हा नियोजन समितीमधून चिपळूण विभागावर अन्याय माजी आमदार नातू यांचा आरोप
ग्रामीण भागातील कार्यकर्ते व सरपंच याना अपेक्षा असते की जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभागाची कोण कोणती कामे आणता…
Read More » -

सिंधुदुर्गमध्ये २५ वर्षांनी आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती, महाराष्ट्रात या प्रजातीची प्रथमच नोंद
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विजय पैठणे आणि त्यांच्या दोन विद्यार्थिनींनी ‘चिकट मत्स्याक्षी’, ‘भुईचाफा’, ‘गाठी तुळस’ (रान तुळस) अशा तीन…
Read More » -

कोलाड-वेर्णा रो-रो कारसेवा नको, त्या ऐवजी विशेष गाडी चालवा -कोकण विकास समितीची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर कोलाड-वेर्णा दरम्यान जाहीर करण्यात आलेली कार रो-रो सेवा रद्द करून त्याऐवजी विशेष गाडी चालवावी, अशा मागणीचे…
Read More » -

माचाळच्या ग्रामस्थांसाठी तरूणांच्या पुढाकारातून वैद्यकीय सेवा सुरू
रोजगारासाठी मुंबई व चेन्नईसारख्या शहरांत स्थायिक असलेल्या माचाळ गावातील तरुणांनी आपल्या गावातील आरोग्यसेवेची गरज ओळखून उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. त्यांच्या…
Read More » -

हातखंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याने ठप्प झालेली वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता, अपघात ग्रस्त टँकर मधीलगॅस दुसऱ्या टँकर मध्ये स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण,______
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठ्याजवळ सोमवारी रात्री उशिरा गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. टँकरमधून सुरू झालेली गॅस…
Read More »