स्थानिक बातम्या
-

जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी: फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एमआयडीसी मिरजोळेत मंगळवारी रोजगार मेळावा.
रत्नागिरी, दि. १६ – जिल्ह्यातील नोकरी शोधणाऱ्या तरुणाईसाठी एक आनंदाची बातमी आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली…
Read More » -

लांजातील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे मंगळवारी विशेष करिअर मार्गदर्शन आणि कौन्सलिंग सत्राचे आयोजन.
रत्नागिरी, दि. १६. – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी! जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मंगळवार, २२ जुलै रोजी…
Read More » -

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन २१ जुलैला.
*रत्नागिरी, दि. 16 ) : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे…
Read More » -

धामणसे येथे कदंब झाडाचा पहिला वाढदिवस साजरा श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे आवार गजबजले ६०० वृक्षरोपांच्या वाटपाला उदंड प्रतिसाद.
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -

चाकरमान्यांना बाप्पा पावला, मुंबई- मालवण साडेचार तासांत;मुंबई ते रत्नागिरी अवघ्या तीन तासात
यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोकणवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा…
Read More » -

विकासभाई सावंत यांना दीपक केसरकरांकडून आदरांजली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे माजी संचालक विकास भाई सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन…
Read More » -

मद्यपान करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा अवमान ; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
मुख्य न्यायदंडाधिकारी-रत्नागिरी यांच्या चेंबर मध्ये मेडिटेशन सुरु असताना मद्यपान करुन हातवारे व आरडाओरडा करणाऱ्या संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More » -

संमतीशिवाय बुलेट चोरल्याच्या आरोपावरून एका विरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील मार्कंडी येथील २२ वर्षीय सर्वेश उमेश साळुंखे यांनी त्यांच्या संमतीशिवाय बुलेट चोरल्याचा आरोप करत मारुती आत्माराम मिस्त्री (वय…
Read More » -

स्वच्छ बसस्थानक अभियानात रत्नागिरी जिल्हातीलबस स्थानकासह रत्नागिरीचे नवीन बस स्थानक आघाडीवर.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” अंतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात रत्नागिरी…
Read More » -

अडीच वर्षांचा काळ खूप चांगला गेला रत्नागिरीच्या मावळत्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड
रत्नागिरी : अपर पोलिस अधीक्षक म्हणून अडीच वर्षाचा काळ खूप चांगला गेला. रत्नागिरीचा आधीचा अनुभव होताच. रत्नागिरी निसर्गरम्य आहेच पण…
Read More »