स्थानिक बातम्या
-

जिल्ह्यात 24 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, दि. 10 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 10 ऑक्टोबर 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 24 ऑक्टोबर 2025…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार”अभियानांतर्गत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा…
Read More » -

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान किल्ले तोरणा तोरण उत्सव सोहळा संपन्न
पुणे : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किल्ले तोरणा तोरण उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…
Read More » -

गाणे-खडपोली एम.आय.डी.सी. परिसरातील साफ ईस्ट कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आमरण उपोषण करण्याचा कामगारांचा निर्धार
गाणे-खडपोली एम.आय.डी.सी. परिसरातील साफ ईस्टकंपनी प्रा. लि. येथील तब्बल २४० कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ कामगार वर्गात तीव्र…
Read More » -

जर्मनी दौऱ्यावरून परतातच ना. उदय सामंत ह्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला.
जर्मनी येथून मुंबईत परतताच महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची आज छत्रपती शिवाजी महाराज…
Read More » -

वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटीलचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
रत्नागिरी जिल्ह्याला हादरवून सोडणार्या वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.…
Read More » -

मंडणगड न्यायालय इमारत उदघाटनाला १२ रोजीचा मुहूर्त
मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेल्याने या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी १२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्त काढण्यात आला आहे.…
Read More » -

चिपळूण-कराड मार्गावरील अपघातात जखमी झालेल्या कबड्डीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू
चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे काही दिवसांपूर्वी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला होता. यात गंभीर जखमी झालेला वेहेळेतील कबड्डीपटू सागर विजय…
Read More » -

परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांची चिंता वाढवली
परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांची चिंता वाढवली आहे. दसरा, कोजागिरी होऊनही पावसाचा जोर कमी होत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला…
Read More » -

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे व धोकादायक वळणे याचा अभ्यास करण्यासाठी तरूण अभियंत्याची आगळी वेगळी मोहीम
तब्बल १७ वर्षाहून अधिक काळापासून अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच ६६) अडथळे, रखडलेली कामे, जीवघेणे खड्डे, धोकादायक वळणे आणि…
Read More »