महाराष्ट्र
-

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातानंतर अधिकाऱ्याला धमकावले; माजी आमदार वैभव नाईकांविरुद्ध गुन्हा दाखल!
सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप – तिठा येथे मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातानंतर मोठा तणाव निर्माण झाला…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकारअनुकंपाचा अनुशेष संपणार!
मुंबई, 1 ऑक्टोबरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली…
Read More » -

अजित पवार आणि शरद पवार यांची भेट! दोघांमध्ये तासभर चर्चा, पडद्यामागे काय घडलं?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार…
Read More » -

आधार कार्ड अपटेडसाठी आजपासून किती पैसे मोजावे लागणार? नवीन बदल जाणून घ्या!
: आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य आहे. हे कार्ड…
Read More » -

खेळाडूंनी खेळावर लक्ष द्यावे!, मैदानावरील गैरवर्तणूक, आक्रमक हावभाव निंदनीय असल्याची किरमाणींची टीका!
नवी दिल्ली : सध्याच्या पिढीतील क्रिकेटपटूंची मैदानावरील वर्तणूक, आक्रमक हावभाव आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अपमानित करण्याची कृती अतिशय निंदनीय आहे.…
Read More » -

एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत १५.५० रुपयांची वाढ
सध्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक नियमांत बदल केला जात आहे. त्यातच आता ऑक्टोबर महिना आजपासून सुरू झाला आहे. नवीन…
Read More » -

मोसमी पावसाच्या हंगामात राज्यात सरासरीच्या १२० टक्के पाऊस!
मोसमी पावसाच्या हंगामात १ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशभरात सरासरीच्या १०८ टक्के, तर राज्यात सरासरीच्या १२० टक्के…
Read More » -

“सोनं हे महिलांना शोभून दिसतं; पुरुषांनी बैलाला साखळ्या घालतात तसं घालून.”, अजित पवारांची फटकेबाजी!
पिंपरी- चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवारांची परखड मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख आहे. अजित पवार जे नेहमीच स्पष्टपणे बोलतात.…
Read More » -

जि. प. माजी सभापती ऋतुजा खांडेकर यांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घेतली भेट
रत्नागिरी | गुहागर तालुक्यातील उबाठा गटाच्या जिल्हा परिषद माजी सभापती तथा महिला व बालकल्याण विभागात प्रभावी कामगिरी करणाऱ्या श्रीमती ऋतुजा…
Read More » -

आशिया चषकाची ट्रॉफी न स्वीकारण्याच्या भारताच्या निर्णयावर भडकले संजय राऊत; म्हणाले, “तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का?”
: आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात…
Read More »