महाराष्ट्र
-

मुस्लिम समाजाचे शिक्षण व नोकऱ्यांतील ५ टक्के आरक्षण रद्द; एसईबीसी आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा निर्णय!
महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग (एसईबीसी) आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.…
Read More » -

सागरी किनारा मार्गावरील गाण्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त, रहिवाशांनी आळवला नाराजीचा सूर !
सागरी किनारा मार्गावर विशेष संगीत पट्ट्या तयार करण्यात आल्या असून या मार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकायला…
Read More » -

राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार*;__________________
खासगी अनुदानित माध्यमिक शाळांसह प्राथमिक शाळांची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, माध्यमिक विभागाकडील अडीच हजार आणि…
Read More » -

पारदर्शकता आणण्यासाठी रेशन दुकानात आता इलेक्ट्रॉनिक वजनकाटे
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि रेशन दुकानांमधून होणार्या धान्याच्या अपहाराला लगाम घालण्यासाठी राज्य शासनाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले…
Read More » -

🚫कामगार संघटनांकडून आज ‘भारत बंद’! काय आहेत प्रमुख मागण्या? कोण-कोण सहभागी होणार?
केंद्र सरकारच्या कामगार व शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांविरोधात आज, गुरुवारी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर…
Read More » -

भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वेचे विलिनीकरण करा; खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत मांडला प्रस्ताव
केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यानंतर महाराष्ट्र शासनानेही कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरणास मान्यता दिली आहे. यामुळे केंद्र सरकारने विलीनीकरणाचा…
Read More » -

राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने करा-प्रताप सरनाईक
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप…
Read More » -

भारतातील पहिला मेलडी रोड मुंबईत, कोस्टल रोडवरून गाडी जाताच ऐकायला येणार ‘जय हो’ ची धून
मुंबईतील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला (सागरी किनारा मार्ग) आता नवी ओळख मिळणार आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची…
Read More » -

‘माझी नोकरी जाईल, सुनावणी लवकर घ्या’; युकेस्थित डॉ. संग्राम पाटलांची हायकोर्टाकडे कळकळीची विनंती, काय आहे प्रकरण?
मुंबई : युकेस्थित आपली नोकरी धोक्यात आली आहे. त्यामुळे आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी कळकळीची विनंती भारत सोडण्यास मज्जाव…
Read More » -

राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला..!
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून राज्याच्या सन २०२६-२७चा अर्थसंकल्प ६ मार्चला विधिमंळात मांडला…
Read More »