महाराष्ट्र
-

कोकण विभागात रत्नागिरी जिल्हा ठरला चॅम्पियन; चिपळूण नगर परिषदेने केले जिल्ह्याचे नेतृत्व.
नगर विकास विभागातर्फे कोकण विभागस्तरीय (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर) आयोजित पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे झालेल्या नुकत्याच स्पर्धेमध्ये…
Read More » -

धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून बंदुकांची निर्मिती रत्नागिरीमध्ये -पालकमंत्री उदय सामंत.
रत्नागिरी : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात…
Read More » -

बांगलादेशी महिलेला चिपळुणातून दिला जन्म दाखला, चौकशी प्रकार उघड.
रत्नागिरी येथे सापडलेल्या बांगलादेशी महिलेने सादर केलेल्या जन्म दाखला चिपळूण पंचायत समितीच्या नावाने देण्यात आला होता. चौकशी दरम्यान हा धक्कादायक…
Read More » -

राज्यात GBS चा पहिला बळी, पुण्यातील तरुणाला गमवावा लागला जीव.
पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पुण्यात राहणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला…
Read More » -

मिळालेल्या यशास गालबोट लावणे हे महायूतीसाठी योग्य नाही-खासदार सुनील तटकरे.
विधानसभा निवडणूकीत महायूतीस मिळालेल्या प्रचंड यशानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री दावोस येथे परकीय गंतवणुक आणण्यासाठी गेलेले असताना पालकमंत्री पदाबाबत प्रश्न…
Read More » -

आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाईसाठी पाठपुरावा करणार- आ. निलेश राणे.
कुंभार्ली घाटातील गुरे तस्करी प्रकरणातील आरोपींवर जामीनपात्र कलमे लागली आहेत. या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असली तरी गुरे…
Read More » -

महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आमदार शेखर निकम.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा प्रतोदपदी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने…
Read More » -

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याची भाग्यश्री फंड विजयी; कोल्हापूरच्या अमृता पुजारीचा पराभव!
यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या भाग्यश्री फंडने बाजी मारली असून तिने मानाची गदा स्वतःच्या नावावर केली आहे. अंतिम सामन्यात…
Read More » -

सूर्यमंदिराचे कशेळी होणार सोलर व्हिलेज.
भारतामधील तीन प्रमुख सूर्यमंदिरांपैकी एक मंदिर राजापूर तालुक्यातील कशेळी येथे आहे. हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सोलर व्हिलेज ही…
Read More » -

मिरकरवाडा येथील बंदर मलपीपेक्षाही ५०० कोटी खर्च करुन मोठे आणि अत्याधुनिक बंदर उभे होणार-पालकमंत्री उदय सामंत.
मिरकरवाडा येथील बंदर मलपीपेक्षाही ५०० कोटी खर्च करुन मोठे आणि अत्याधुनिक बंदर उभे होणार आहे, त्यामुळे याला विरोध न करता…
Read More »