महाराष्ट्र
-

‘डॉ. आंबेडकरांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू, इस्लाम राष्ट्र बनविण्याचे मनसुबे खपवून घेणार नाही’; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा!
ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यात कोणी…
Read More » -

थर्ड पार्टी विमा घ्यावाच लागेल! अन्यथा मिळणार नाही पेट्रोल-डिझेल, फास्टॅगला करा लिंक!
नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे थर्ड पार्टी विमा नसेल तर पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार नाही. इतकंच नाही तर फास्ट…
Read More » -

मुंबई महानगरपालिका च्या संथ कामाचा फटका ,मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी दोन दिवसाने वाढला.
मुंबई महापालिकेने कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्याप वेळेत पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे मुंबईकरांना आणखी दोन दिवस सोमवार आणि मंगळवारी…
Read More » -

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे “हे” प्रवक्ते तोतया असल्याचा खुद्द आदित्य ठाकरे यांचा आरोप.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संजय गुप्ता हे पक्षाशी काही संबंध नसताना टीव्ही चॅनल्सवर जाऊन पक्षाची बाजू…
Read More » -

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट
ऊरण पाठोपाठ नांदेडमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे 10 किलोमीटर परिसरात…
Read More » -

1 रुपयांमध्ये ड्रेस घेऊन जा’, पुणेकर दुकानदाराला जाहिरात भोवली, दुकानदाराला दुकान बंद करावे लागले.
पुणेकर काय शक्कल लढवतील याचा नेम नाही. आज प्रजासत्ताक दिनी पुण्यातील एका दुकानदाराने 1 रुपयांमध्ये महिलांना ड्रेस देणार अशी घोषणा…
Read More » -

कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळला.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी हाेणार असल्याचे सांगण्यात येत…
Read More » -

विमानाने जा नाहीतर बस ने जा नाहीतर रेल्वेने जा कोकणवासी यांचा मनस्ताप चुकत नाही! पुण्यातून सिंधुदुर्गला निघालेले विमान थेट गोव्यात.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे कोकणात जाणारे प्रवासी त्रस्त आहेत. रेल्वेने जायचे म्हंटले तरी कोकण रेल्वेवर नेहमीच प्रवाशांची गर्दी…
Read More » -

लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!
लाडकी बहिण योजना आणि पीएम किसान सन्मान निधी सारख्या लोकप्रिय योजनांच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता कायम राहिली. मात्र आता अपात्र…
Read More » -

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास छापल्याच्या विरोधात रत्नागिरीत आमरण उपोषण.
आठवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात रत्नागिरीतील पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी बांधले असा चुकीचा इतिहास सांगण्यात आला…
Read More »