महाराष्ट्र
-

कोकण रेल्वेवरील मुल्की स्थानकादरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या विलंबाने धावणार.
कोकण रेल्वेवरील मुल्की स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्त शनिवारी आणि रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वे…
Read More » -

दापोलीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात
दापोलीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असून दापोली नगरपंचायतीचा 14*नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहेनामदार योगेशदादा कदम यांनीकरिष्मा दाखवला आहेउद्या…
Read More » -

ना बाचाबाची, ना विरोध, जे काही घडलं ते अगदी शांततेत घडलं! गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं विधान.
स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पुण्यातील बलात्काराच्या या घटनेप्रकरणी…
Read More » -

स्वारगेट बस स्थानकात ड्रामा! तृप्ती देसाई गृहराज्यमंत्र्यी योगेश कदम यांच्या गाडीवर धावून गेल्या.
स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. बस स्थानकात ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ…
Read More » -

महिन्याला 1500 रुपये देऊन तुम्ही गुंडांना महिलांचे वस्त्रहरण करण्याचा परवाना दिला का? संजय राऊत संतापले
पुण्याच्या हद्दीत जास्त अपहरणाच्या घटना घडतायत. महिलांवर खुलेपणाने अत्याचार, छेडछाडी घटना घडतायत. कोण आहेत पालकमंत्री, कोण आहेत पोलीस आयुक्त? यांना…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावरील उन्हाळे येथील पिकअप शेडला अडथळा ठरणारा अनधिकृत खोका हटवला.
मुंबई गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजीक असलेल्या दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले होते. अखेर राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री…
Read More » -

जगद्गुरू नरेंद्राचार्यांचे देहदान, रक्तदानाचे कार्य खूप मोठे!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार.
मुंबई, 27 फेब्रुवारी. :- जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. मी ते जवळून अनुभवले आहे. त्यांचे देहदान,…
Read More » -

“सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश”, पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…
Read More » -

देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल -मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे
पालघर दि.27:- वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून…
Read More » -

साहित्यात राजकीय स्थित्यंतराचे प्रतिबिंब उमटणारच – धीरज वाटेकर
चिपळूण :: राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा…
Read More »