महाराष्ट्र
-

भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी जाहीर
संपूर्ण भारत देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषद या संघटनेची राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कमेट्या नुकत्याच जाहीर…
Read More » -

ती’ चहाची टपरी आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर हटली.
चहा बदलून द्या म्हणून सांगितल्यावर मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ जवळ झाराप झीरो पॉईंट येथे दोरीने बांधून पुण्याच्या पर्यटकाला जबर मारहाण…
Read More » -

मुंबईतील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, १० ते १२ दुकाने जळून खाक.
मुंबईतील अंधेरीतील ओशिवरा एसवी रोडवरील फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन…
Read More » -

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पहिल्या टप्प्यात होणार प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या दर्शन
राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट, देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’…
Read More » -

आमदार किरण सामंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिल्ली येथे भेट.
राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्या बाबत तसेच सीआरएफ फंडातून पुलाची कामे प्रस्तावित करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी घेतली…
Read More » -

8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून…. तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी
राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या खोट्या बातमीने सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून…
Read More » -

हिंदुत्ववादी विचारांनी पक्ष संघटना मजबुत करूया, मंत्री नितेश राणे.
रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजप जिल्हा कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावली.…
Read More » -

आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी ‘सेफ हाऊस’, ‘ऑनर किलिंग’ थांबवण्याकरिता राज्य सरकारचा पुढाकार!
नागपूर : जाती-धर्माची बंधने झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ऑनर किलिंग’च्या…
Read More » -

राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा!_महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. ११) सुरू होत आहे. यंदा या परीक्षेसाठी यंदा १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत विद्यार्थांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत असणार आहे.
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण दहा हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून आठ लाख १० हजार ३४८ विद्यार्थी, सहा लाख ९४ हजार…
Read More » -

दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील -ग्राम विकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम.
रत्नागिरी, :- दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारायला लागू नयेत, शासन योजनेपासून वंचित रहायला लागू नये, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेवून…
Read More »