महाराष्ट्र
-

इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आता १७ जुलैला जाहीर होणार
इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आता १७ जुलैला जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, १३ जुलैपर्यंत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्जातील भाग-एक…
Read More » -

गिरणी कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णय – मंत्री मा. उदय सामंत यांची माहिती गिरणी कामगारांना मुंबई किंवा मुंबई लगत घर देण्यावर भर – मंत्री मा. उदय सामंत.
आज गिरणी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघाल्याचा महत्त्वपूर्ण दिवस आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा…
Read More » -

महापालिकांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात
राज्यातील विविध ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजित असून, पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदा आणि…
Read More » -

“गद्दार कुणाला म्हणतो रे?” ; अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाईंचा सभागृहातला राडा
आज विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाई यांचा सामना रंगल्याचं पाहण्यास मिळालं. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक…
Read More » -

कोकण मार्गावर धावणार्या गणपती स्पेशल गाड्यांची बुकींग तीन टप्प्यात घ्या, अक्षय महापदी यांचे रेल्वे बोर्डाला निवेदन.
कोकण मार्गावर धावणार्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण एकाच वेळेला अप आणि डाऊन दोन्ही दिशांसाठी सुरू केले जाते. यामुळे तिकिट खिडकी…
Read More » -

पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे! पोलीस महासंचालकांना भूमिका मांडण्याचे आदेश!!
मुंबई : कायद्यात नमूद केलेल्या तरतुदी आणि पोलिस महासंचालकांनी काढलेल्या परिपत्रकांची अंमलबजावणी करणे हे फक्त कायद्याची पुस्तके किंवा परिपत्रकापुरते मर्यादित…
Read More » -

इयत्ता पाचवी व आठवीचा शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर, ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र!
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता…
Read More » -

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ९६ हजार कोटी रुपये बुडले; कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर करण्यास मात्र नकार!
मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेचे तब्बल ९६,५८८ कोटी रुपये कर्जदारांनी बुडवले आहेत. थकलेल्या कर्जाची २७९ प्रकरणे…
Read More » -

प्रत्येक मच्छीमाराला १००% डिझेल परतावा देणार-मंत्री नितेश राणे
शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. मच्छीमारांना विमा सवलत, नुकसान भरपाई आणि चार…
Read More » -

महाबँकेतील कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी सह देशव्यापी संप यशस्वी.
द्विपक्ष बोलणे पुनर्स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह…
Read More »