देश विदेश
-

पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन? उमर अब्दुल्ला यांच्या ट्विटनंतर खळबळ
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनं काही तासांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. पण या कराराच्या केवळ तीन तासांतच पाकिस्तानकडून पुन्हा…
Read More » -

ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे ऑपरेशन ‘बुनयान उल मरसूस’.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराने या…
Read More » -

शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर कमोडोर रघु आर नायर यांचा पाकिस्तानला इशारा
भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर शस्त्रसंधीसाठी एकमत झालं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. पहलगाम दहशतवादी…
Read More » -

भारत-पाकिस्तान दोन्हींमध्ये तात्काळ युद्धविराम! ट्रम्प यांचा दावा
भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…
Read More » -

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘फेक न्यूज’चा सुळसुळाट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत.इतकेच नाही…
Read More » -

भारताचा विरोध तरीही पाकिस्तानला फायदा; IMF कडून तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी.
भारत आणि पाकिस्तानयांच्यात तणाव वाढलेला असताना पाकिस्तानसाठी फायद्याची बातमी आली आहे. भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला (IMF…
Read More » -

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ३२ विमानतळावरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने…
Read More » -

पुण्यात हजार कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम!
*पुणे :* राज्यातील २० शहरांतून आलेल्या १ हजार १८८ कथक नृत्यांगनांनी एकत्र सादर केलेल्या नृत्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’…
Read More » -

पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू!
:* भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत जात असून पाकिस्तानकडून भारताविरोधी कुरापती सुरूच आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड…
Read More » -

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कर अलर्ट, सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात; राखीव दलांचीही जमवाजमव!
:* पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी…
Read More »