देश विदेश
-

घाटकोपरचे जवान मुरली नायक ज्यांनी 5 पाकिस्तानींना ठार केले, नंतर शहीद झाले.
भारत आणि पाकिस्तानात संघर्ष सुरु झाला आहे. ऑपरेशन सिंदुर मोहिमेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी जवावांनी सीमेवरील गावात गोळीबार सुरु केला आहे. या…
Read More » -

पाकिस्तानकडून सीमेवरील ३६ ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० ड्रोन्सनी हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती!
:* पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात…
Read More » -

आयपीएल २०२५ अनिश्चित काळासाठी स्थगित, BCCI ने केलं जाहीर
भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं आहे.खेळाडूंच्या…
Read More » -

देशप्रेमी नागरिकांना नम्र आवाहन.
प्रिय भारतीयांनो, आमच्या निर्णायक कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या लक्ष्यांवर अचूक आणि धैर्याने यशस्वीरित्या मारा…
Read More » -

मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत वाढ, गस्तीत वाढ, संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष!
*मुंबई :* भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्या अंतर्गत मुंबई…
Read More » -

पाकिस्तानला भारताशी आगळीक पडली महाग ,भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
पाकिस्तान सैन्याने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला चढवून युद्धाला तोंड फोडण्याची आगळीक केली होती. ही चूक पाकिस्तानला खूप महागात पडली…
Read More » -

भारताचा पाकिस्तानवर मोठा हल्ला, थेट पाकिस्तान मध्ये घुसला; पाकिस्तान आर्मीच्या हेडक्वार्टरवर भीषण हल्ला
भारताने पाकिस्तानमध्ये 9 ठिकाणी हवाई हल्ला करून अनेक दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. मात्र त्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे.भारताच्या अनेक…
Read More » -

भारताकडून चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोन हल्ला.
भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत.भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने…
Read More » -

“पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळेच लहारोमधील रडार उद्ध्वस्त”, परराष्ट्र मंत्रालयाने मांडली भूमिका!
२२ एप्रिल* रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात…
Read More » -

भारत-पाक युद्ध कोणत्याही क्षणी सुरु होणार, सरकारचा मोठा निर्णय, निमलष्करी दलाच्या तुकड्या काश्मीरला पाठवणार,पाकिस्तानचा हल्ला उधळून लावला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती वाढली आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर…
Read More »