देश विदेश
-

चिनाब पुलाचे उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदीनी तिरंगा फडकवला
पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांनी रियासी जिल्ह्यात बांधलेल्या चिनाब पुलाचे…
Read More » -

जगातील सर्वात उंच पूल, जम्मू काश्मीरसाठी गेम-चेंजर ठरणाऱ्या पुलाचे आज लोकार्पण
पंतप्रधान मोदी आज म्हणजेच 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन करणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील चिनाब रेल्वे आता प्रवाशांसाठी…
Read More » -

कमल हासन यांच्या ‘ठग लाइफ’नं पहिल्याच दिवशी कमावले तब्बल इतके कोटी !
मुंबई : कमल हासन यांचा बहुप्रतिक्षित असा ‘ठग लाइफ’ सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर…
Read More » -

देशात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यांत होणार; 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू – कश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड !
जातनिहाय जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दोन टप्प्यांत ही जनगणना होणार असून, पहिल्या टप्प्यात 1 ऑक्टोबर 2026 पासून हिमालयाच्या कुशीतील…
Read More » -

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट या काळात
नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी विरोधकांनी केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी, बुधवारी, केंद्र सरकारने संसदेच्या…
Read More » -

बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया
बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेडच्या दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ पेक्षा जास्त…
Read More » -

आयपीएल 2025 हंगामाची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूच्या संपूर्ण संघाच्या सत्कार कार्यक्रमात चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये चेंगराचेंगरी दहा जणांचा मृत्यू
बंगळुरू शहरातील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आयपीएल 2025 हंगामाची ट्रॉफी…
Read More » -

प्रीती झिंटाच्या या कृतीचंही नेटिझन्सकडून कौतुक
मंगळवारी रात्री आरसीबीनं आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं. बंगळुरूनं तब्बल १७ वर्षांच्या…
Read More » -

केंद्राकडून कोरोना अलर्ट, देशात ४ हजार रुग्ण; मार्गदर्शक सूचना जाहीर
देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत होतेय. देशात चार हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.या…
Read More » -

आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून आयपीएल ट्रॉफी जिंकली
आयपीएल 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात झाला. हा सामना खूपच रोमांचक होता,…
Read More »