-
स्थानिक बातम्या

स्वच्छ बसस्थानक अभियानात रत्नागिरी जिल्हातीलबस स्थानकासह रत्नागिरीचे नवीन बस स्थानक आघाडीवर.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” अंतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात रत्नागिरी…
Read More » -
लेख

आजीची भाजी रानभाजी ॲन्टीऑक्सीडंट युक्त आळंबी
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक…
Read More » -
स्थानिक बातम्या

अडीच वर्षांचा काळ खूप चांगला गेला रत्नागिरीच्या मावळत्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड
रत्नागिरी : अपर पोलिस अधीक्षक म्हणून अडीच वर्षाचा काळ खूप चांगला गेला. रत्नागिरीचा आधीचा अनुभव होताच. रत्नागिरी निसर्गरम्य आहेच पण…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यात लावणी अंतिम टप्प्यात.
रत्नागिरी*- रत्नागिरी तालुक्यात समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आतापर्यंत ८० टक्के लावणी पूर्ण झाली आहे. चार…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई, कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगरात, पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली. काल धो धो पडणाऱ्या पावसाचा फटका नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसला.…
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; छुपे कॅमेरे, खोट्या तक्रारी आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
महाराष्ट्रातील प्रशासनात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेवर होत आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

“मी एक मुख्य सेनापती होतो.”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती.…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय
२७ ऑगस्ट २०२५ रोजी गणरायाचे आगमन होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा…
Read More » -
देश विदेश

पृथ्वीवर ‘शुभ’ अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले
भारताच्या आगामी अवकाश मोहिमांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या ‘अॅक्सिओम-४’ मोहिमेची मंगळवारी यशस्वी सांगता झाली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अठरा दिवस राहिल्यानंतर…
Read More » -
महाराष्ट्र

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन
लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते…
Read More »