-
स्थानिक बातम्या

माशांची आवक घटल्याने मच्छीमार संकटात तर खवैय्ये नाराज
थंडीचा मोसम सुरू झाला असला तरी जिल्ह्यात मासळी बाजारात निराशाजनक चित्र आहे. नवीन हंगाम सुरू होऊन चार महिने लोटले तरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

केंद्र शासनाकडे कोकणातील रेल्वेस्थानकांवर सुविधा पुरवण्यासाठी निधीच नाही, कोकण विकास समितीचा आरोप
केंद्र शासनाकडे कोकणातील रेल्वेस्थानकांवर सुविधा पुरवण्यासाठी निधीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातूनही निधी मिळत नसल्याचा सूर आळवला जात आहे. भारतीय रेल्वेत विलिनीकरण…
Read More » -
स्थानिक बातम्या

रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील केळशी खाडी पुलाच्या कामाला वेग
रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील महत्वाच्या केळशी खाडी पुलाच्या बांधकामाने आता वेग घेतला आहे. दापोली तालुक्यातील केळशीत रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणारा…
Read More » -
स्थानिक बातम्या

…तर राजकीय संन्यास घेईन : राजेश सावंत
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर होत असलेल्या जातीय भेदभावाच्या आरोपांवर माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

’दडपशाही-भ्रष्टाचार वाढलाय’.. परिवर्तन घडवा, आ. भास्कर जाधव यांचे आवाहन
रत्नागिरी शहरातील खड्डे, पाणी-स्वच्छतेची समस्या, अस्ताव्यस्त वाहतूक यासह तरुणांचा रोजगाराचा अश्न व महिलांची सुरक्षितता यांसारख्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूकसाडेतीन वाजेपर्यंत 58.31 टक्के मतदान
*रत्नागिरी, दि. 2 : जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी आज सकाळी 7.30 वाजता ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत 83 हजार…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात १.३० वाजेपर्यंत झालेले मतदान
१) रत्नागिरी- ३४.२५℅२) लांजा- ४९.११%३) राजापूर- ४९.७४%४) देवरुख- ५१.७७%५) गुहागर- ६१.२८%६) चिपळूण- ३९.०२%७) खेड- ४१.३४%
Read More » -
महाराष्ट्र

कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत कोकणातून सहलीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात,चार जणांची प्रकृती गंभीर
नाशिकहून कोकणात गेलेली विद्यार्थ्यांच्या सहलीची खासगी बस आज मंगळवारी पहाटे कोकणातून नाशिककडे निघाली होती त्यादरम्यान बस कराड तालुक्यातील वठार गावाजवळील…
Read More » -
स्थानिक बातम्या

नागरिकांना रेशन दुकानात जाण्यापूर्वीच मिळणार धान्याची माहिती
राज्यातील रेशन दुकानदारांची मनमानी आता बंद होणार आहे. कारण राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) एक महत्वपूर्ण बदल झाला आहे. या…
Read More » -
स्थानिक बातम्या
