-
स्थानिक बातम्या

गोगटे महाविद्यालयाची विद्यापीठ होण्याकडे वाटचाल !
रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २५ युजी विभाग, १५ पीजी विभाग, ७संशोधन केंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, युजीसीकडून मानांकन…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत प्रभाग १० साठी २० रोजी मतदान
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणार्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात नेमणुका व तारखा निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मनुज…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूरमध्ये ७ डिसेंबरपासून तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
राजापूर : रत्नागिरी जिल्हा परिषद, राजापूर पंचायत समिती तसेच विज्ञान व गणित मंडळाचे नाटे आंबोळगड केंद्र आणि मॉडर्न हायस्कूल साखरीनाटे…
Read More » -
स्थानिक बातम्या

कशेळी येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी
गावखडी : राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री दत्त मंदिरामध्ये प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई कशेळी व…
Read More » -
महाराष्ट्र

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; आता रकमेची मर्यादा नव्हे सातबाराच होणार कोरा! राज्यातील २४.७३ लाख शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी!
राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने २०१७ मध्ये दीड लाखांची तर २०१९ मध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यात आली. रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक…
Read More » -
स्थानिक बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेची वनविभागाकडून चौकशी
संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी येथे साक्षी मंगेश पवार या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेनंतर…
Read More » -
महाराष्ट्र

पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते?
मुंबई राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात खाजगी बस चक्री वळणावर दरीत गेल्याने भीषण अपघात अनेक जण जखमी
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात खाजगी ट्रॅव्हल्स दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे अपघातात अनेकजण जखमी झाले असल्याचे समजतेजखमीवर साखरपा…
Read More » -
महाराष्ट्र

चंद्रावर जेवढा खर्च झाला नाही तेवढा खर्च मुंबई गोवा महामार्गावर -ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांचे लोकसभेत खोचक टीका
महाराष्ट्रात आणि कदाचित भारतात सर्वाधिक काळ काम सुरू असलेला रस्ता कोणता असेल तर तो मुंबई-गोवा महामार्ग. तब्बल १६ वर्षांपासून या…
Read More » -
महाराष्ट्र

सात दिवसांचेच अधिवेशन, आमदारांचा लक्षवेधींचा पाऊस, आतापर्यंत १,३०३ लक्षवेधी दाखल
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोमवारपासून (दि.८) सुरू होत असून ते १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराचा असला तरी…
Read More »