आमदार नितेश राणे आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये रमले

आमदार नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असतात.नितेश राणे सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत.ते त्यांच्या कणकवलीतील मूळ गाव वरवडे येथील शेतात रमल्याचं दिसून आलं.आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये नांगरणी केली.बैलांचे जोत तसेच आधुनिक पद्धतीने ट्रॅकर धरून शेतात रमले.केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वरवडे गावातील येवून शेती करायचे. याची आठवण अनेकांना या निमित्तानं झाली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button