
रत्नागिरी जिल्ह्यातील दहा कातळ शिल्पे राज्य संरक्षित स्मारक करण्याचा प्रस्ताव
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात दुर्मिळ अशी ५२ कातळ शिल्पे शोधण्यात आली आहेत ही कातळशिल्पे संरक्षित करावी अशी मागणी आहे या कातळ शिल्पा पैकी दहा कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व आणि वस्तू संचालनालयाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.ही शिल्पे संरक्षित म्हणून घोषित केल्यानंतर तेथील विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे पर्यटन विभागाने अनुकूलता दर्शवली आहे
www.konkantoday.com