SindhudurgNews
-
स्थानिक बातम्या

संपकाळात कामावर गैरहजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला
काम नाही, तर वेतन नाही’, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी एसटी महामंडळ करणार आहे. त्यामुळे संपकाळात कामावर गैरहजर राहिलेल्या एसटी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

गणेश नाईक यांना अटक करून चौकशी आणि पुढील कारवाई केली जाणार
भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.नाईक यांना अटक करून चौकशी…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक मयेकर यांच्या घरी मंत्री उदय सामंत पोहोचले
रत्नागिरीतील राजकारणावर मंत्री उदय सामंत यांची मोठी पकड आहे अनेकवेळा मंत्री सामंत हे राजकारणविरहित काम करताना दिसतात त्यामुळे अनेक विरोधी…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता कंपनी आणि केंद्र सरकार यानीच रिफायनरीची जागा निश्चित करायची आहे -उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे केंद्राकडे बोट
राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी होणार की नाही याबाबत आता चर्चा सुरू झाली असतानाचरिफायनरी कुठे स्थापन करायची याचा निर्णय केंद्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या अवैध अग्नी शस्त्रांची वाढलेली संख्या चिंताजनक
रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या अवैध अग्नी शस्त्रांची वाढलेली संख्या चिंताजनक असून यापुढे जिल्हा पोलिसांकडून अवैध शस्त्र बाळगणार्यांवर कडक कारवाईची मोहीम हाती…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ संचालित वैकुंठ रथाचे लोकार्पण
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ संचालित वैकुंठ रथाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी श्री देव भैरी मंदिरात मोठ्या संख्येने शहरातील व्यापारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

‘भल गो भाई’च्या जल्लोषात केळशीचा रथोत्सव संपन्न
केळशी (दापोली) धीरज वाटेकर -: शांत समुद्रकिनारा लाभलेल्या येथील प्रसिद्ध स्वयंभू महालक्ष्मी मंदिराचा श्रीहनुमान जन्मोत्सव दिनी, चैत्री पौर्णिमेला होणारा वार्षिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत हनुमान जयंती जल्लोष्यात साजरी
रत्नागिरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदीर हे प्राचीन मंदीर असून या ठिकाणी हनुमान जयंती ही दरवर्षी जल्लोषात साजरी करण्यात येते.गेली दोन वर्ष…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजनेद्वारे ७५९ लाख मे. टन अन्न-धान्याचे वितरण- अँड. दिपक पटवर्धन
कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मार्च २२…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या,ग्रामीण भागात सिलिंडरसाठी लागतात एक हजार रुपये
महागाईने अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत हातावर पोट असलेली सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीयांना जगणे मुष्किल केलेले असताना केंद्र व राज्यातील सत्ताधारी…
Read More »