ratnagirinews
-
राष्ट्रीय बातम्या

राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते विनोद तावडे यांनीदिवाळीच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांना फटाक्यांच्या उपमा दिल्या.
राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते विनोद तावडे यांनीदिवाळीच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांना फटाक्यांच्या उपमा दिल्या. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रागातून दापोलीत एकावर शस्त्राने वार
संशयाअवस्थेत फिरणाऱ्या एका इसमाला तिथून निघून जा असे सांगणाऱ्या वर धारदार शस्राने वार करण्याचा प्रकार दापोली येथे घडला. दापोली एसटी…
Read More » -
स्थानिक बातम्या

चार्जिंगसाठी लावलेला मोबाइल रोकड रकमेसह चोरून नेला
रत्नागिरी जवळील हातखंबा येथे एका दुकानांमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाइल व त्याच्या कव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले आहेत.बारामती येथील…
Read More » -
स्थानिक बातम्या

शृंगारतळी येथील मालाणी मार्ट चोरट्यांनी फोडले
गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शुंगारतळीयेथील मालानी मार्ट चोरट्यानी फोडले व त्यातील रोख रक्कम व दोन लाखांचा माल लांबविला शृंगारतळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवाची चित्र असलेले व चीनी फटाक्यांची रत्नागिरीत विक्री नाही
फटाक्यांवरील देवतांच्या चित्रामुळे समस्त हिंदू धर्माच्या भावनिक भावना दुखावल्या जातात यामुळे अशा फटाक्यांची विक्री करू नये तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांमध्ये…
Read More » -
स्थानिक बातम्या

रेल हॉस्टेसच्या सुरक्षितेसाठी आता सुरक्षारक्षकांची नेमणूक
भारतीय रेल्वेत पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान सुरू झाली. त्या पाठोपाठ आता 10 नोव्हेंबर रोजी दुसरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी -शौकतभाई मुकादम
चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख व कळंबस्ते नाका दरम्याने असलेले वाशिष्ठी नदीवरील पुलाची दुरावस्था झाली असून या पुलाला धोका आहे. तरी या…
Read More » -
स्थानिक बातम्या

शुद्ध पाणी मिळावे यासाठी पोलिसांनी उभी केली मिनरल वॉटर यंत्रणा
रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालय येथील पोलीस वसाहतीत काही महिन्यांपूर्वी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणी या…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर पावती घेणे जरुरीचे
ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची पावती घ्यावी, मात्र या कर्तव्याची जाणीव ग्राहकांना कधीही नसते त्यामुळे बाजारात होणारर्या ग्राहकांच्या फसवणुकीला ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

जुन्या आंबा बागांच्या पुनर्रर्जीवनासाठी दीड कोटीचा निधी
राष्ट्रीय फलोद्यान अभियानांतर्गत भारत-इस्त्रो कृती आराखड्यानुसार जुन्या आंबा बागांचे पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १८०० शेतकर्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले…
Read More »