ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

निजामुद्दीन येथे गेलेले रत्नागिरी शहरातील आणखी चौघे जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल
दिल्ली नजिकच्या हजरत निजामुद्दीन येथे गेलेल्या रत्नागिरी शहरातील आणखी चौघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल व्यक्तींच्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल
करोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर करोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजन साळवी यांनी आमदार निधीतून ५० लाख रूपये निधी दिला
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ह्यांनी स्थानिक आमदार निधी मधून आपल्या साठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या देवदूताच्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

कोरोनाचं निदान ५ मिनिटात, रॅपिड टेस्टला मान्यता : आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे. ‘राज्यात ५ हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

कृषी पणन मंडळातर्फे
वॉररुमची स्थापनाकृषी पणन मंडळातर्फेवॉररुमची स्थापना करण्यात आलीआहे. हापूस निर्यातदाराला ज्यासुविधा लागतात त्या सर्व तत्काळएकाच छताखाली उपलब्ध केल्याजाणार असल्याची माहिती कृषीपणन मंडळाचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतून निजामुद्दीनमध्ये गेले होते तीन जण
निजामुद्दीन मरकजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त 3 जण झाले होते सहभागीत्यापैकी एक जण मुंबईत तर एक व्यक्ती आग्रामध्ये आहे. तिसरी व्यक्ती…
Read More » -
स्थानिक बातम्या

सेवानिवृत्ती नंतर शिक्षिकेने पंतप्रधान मदत निधीला दिली पन्नास हजाराची देणगी
सेवानिवृत्तीनंतर एका शिक्षिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मदत निधीला पन्नास हजाराची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.निवेंडी (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवसेनेचे जीवनावश्यक वस्तूंचे गरजू लोकांना वाटप
चिपळूणात शिवसेनेने जीवनावश्यक वस्तूंचे गरजू लोकांना मोफत वाटप सुरु केले आहे.शिवसेना शाखा वडनाका चिपळूण विधान सभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात येण्यासाठी त्यांनी चक्क कोकण रेल्वेच्या रूळाचा पर्याय निवडला
राज्यात संचारबंदी केल्यानंतर मुंबईतील अनेक चाकरमान्यांचा मुंबईत राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वे ,बस व अन्य प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात 48 निवारा केंद्र कार्यान्वित
जिल्हयात एकूण 48 निवारा केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली असून त्यामध्ये 64 लोकांना भोजनाची सोय केलेली आहे. याशिवाय इतर अन्य 680…
Read More »