ratnagirinews
-
राष्ट्रीय बातम्या

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
कालच बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले होते.आज बॉलिवूडला अजून एक धक्का बसला आहे.ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे ६८…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिलेला मुंबईहून सिंधुदुर्गात सोडण्यासाठी आलेला चालक कोरोना पॉझिटिव्ह,कोल्हापूर येथील सीपीआर अतिदक्षता विभागामध्ये दाखल
मुंबईहून सिंधुदुर्ग ओटवणे येथे बाळंतपणासाठी आणलेल्या महिलेला सोडणाऱ्या कारचा भुदरगड आकुर्डी येथील चालक पॉझिटिव्ह निघाल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

कुंभार्ली घाटातून २मे पर्यंत भाजीपाला, कोंबडया, बकऱ्या आणि अंडी यासह खाद्यपदार्थ वाहतूक बंद
रत्नागिरी जिल्हयालगत असणाऱ्या सातारा जिल्हयातील कराड तालुक्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. या भागातून फळे, भाजीपाला, कोंबडया, बकऱ्या आणि अंडी यासह…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी निवळी , संगमेश्वर,चिपळूणसह रत्नागिरी शहरातही पावसाची हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात चिपळूण संगमेश्वर सह रत्नागिरी जवळील निवळी परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली चिपळूण…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

विविध राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या भागात जाण्या संदर्भात केंद्रीय मंत्रालयाचा मोठा निर्णय
लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी नळपाणी योजना काम त्वरित चालू करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेवून काम सुरु करा – अॅड दीपक पटवर्धन
दि.२० एप्रिल नंतर अनेक अत्यावश्यक कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पाणी योजना ही अत्यावश्यकच आहे. मात्र रत्नागिरी नगरपरिषदेने पाणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई पुण्यातील चाकरमान्यांना गावी आणण्याचा निर्णय चार दिवसांत होणार -आमदार भास्कर जाधव
मुंबई पुण्यातील चाकरमान्यांना गावी पाठविण्याचा बाबत आपण पाठपुरावा केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आशिषकुमार सिंग तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सहज अभिनयातून विविधांगी भूमिकांमुळे अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील -उपमुख्यमंत्री अजित पवार
अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस,…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारणी सुरु
रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सध्या जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.…
Read More » -
स्थानिक बातम्या

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर.अंतुले यांचे पुत्र नावीद अंतुले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर.अंतुले यांचे पुत्र नावीद अंतुले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील सैफी रुग्णालयात…
Read More »