ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

देवरूख आगारातून सोडलेल्या एसटीच्या १२० गाड्यांमधून ५ हजार २०० प्रवाशांची वाहतूक
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांकडून परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाला पसंती दिली असून गेल्या पाच दिवसात देवरूख आगारातून सोडलेल्या एसटीच्या १२० गाड्यांमधून…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाट्ये बीचवर राबविण्यात आलेल्या उपक्रमात दीड टन कचरा गोळा
भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीतर्फे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून भाट्ये बीचवर राबविण्यात आलेल्या उपक्रमात दीड टन कचरा गोळा करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबा फवारणीच्या औषधाने नशा करणाऱ्या तीन नेपाळी गुरख्यांनी अवघ्या चार तासात गमावला जीव ,राजापूर तालुक्यातील जैतापूर- दळे येथील प्रकार
राजापूर:- तालुक्यातील जैतापूर- दळे येथे आंबा बागेत काम करणाऱ्या तीन गुरख्यांना नशेपायी अवघ्या चार तासात जीव गमवावा लागला आहे. आंबा…
Read More » -
स्थानिक बातम्या

विघ्नांचे हरण करणारा विघ्नहर्ता- डॉ. मंजिरी भालेराव
रत्नागिरी : कार्यारंभी ज्यांचे स्तवन केले जाते ते गणपतीबप्पा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात विविध ठिकाणी विविध रूपांत दिसतात व…
Read More » -
स्थानिक बातम्या

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे पळपुटे सरकार!-भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड.दिपक पटवर्धन
भाजपचा ठाकरे सरकारवर ठपकाभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार -माजी खासदार किरीट सोमय्या
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. साताऱ्यातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूणचे सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभे करू, ना. उदय सामंत यांची ग्वाही
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची पुरामुळे दुरवस्था झाली आहे. याची पाहणी आपण केली आहे. सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभे करण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव – जाकादेवी बाजारपेठेत युवकाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव – जाकादेवी बाजारपेठेत १९ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीला आला. दीपक अनंत…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले-काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम
संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, असं वक्तव्य करत महाविकास आघाडी सरकार स्थापनेचं संपूर्ण श्रेय काँग्रेस…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’
रत्नागिरी- एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ करण्यात आले…
Read More »