konkantoday
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अवघ्या ६० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी करोनाप्रतिबंधक लस घेतली
रत्नागिरी, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अवघ्या ६० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी करोनाप्रतिबंधक लस घेतली असून ४० टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रायगड, सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी आणि भंडारा या जिल्ह्यांत कोरोना रूग्णांचा मृत्यूदर वाढला
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात दररोज सरासरी अडीच हजार रुग्ण आढळून आले…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता
पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता,…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये करोना लस घेण्याविषयीची उदासीनता
राज्यात आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील कर्मचाऱ्यांमध्ये करोना लस घेण्याविषयीची उदासीनता चिंतीत करणारी आहे. सरकारने लस उपलब्ध करून दिल्यानंतरही राज्यात अवघ्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात आठवडा बाजार येथे कम्युनिटी हॉल, तेली आळीतील राखिव भूखंडावर बगिचा उभारला जाणार
रत्नागिरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक पावले उचलली जात असून गेली अनेक वर्षे नगरपरिषदेने संपादित केलेल्या खाजगी जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाल्या…
Read More » सद्य परिस्थिती पाहता आता देशाला दुसऱ्या पर्यायाकडे जाण्याची वेळ -नितीन गडकरी
देशात सध्या इंधनाच्या वाढत्या दरावरून जनसामान्य माणसांत रोष आहे. सद्य परिस्थिती पाहता आता देशाला दुसऱ्या पर्यायाकडे जाण्याची वेळ आली आहे.…
Read More »-
राष्ट्रीय बातम्या

राज्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी-आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोना बाधितांचा आकडा काहीसा वाढतोय. राज्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मत्स्य विद्यापीठ हे कोकणातच किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हायला हवे-रविंद्र चव्हाण
कोकणाला लाभलेला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा पाहता राज्यात होणारे मत्स्य विद्यापीठ हे कोकणातच किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हायला हवे असा आग्रह…
Read More » अभिनेता संदीप नाहरची गळफास लावून आत्महत्या
एम. एस. धोनी आणि केसरी चित्रपटातील अभिनेता संदीप नाहरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या…
Read More »मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद ,मा. प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे प्रतिपादन
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज…
Read More »