konkantoday
-
स्थानिक बातम्या

नामदार उदय सामंत व पालकमंत्री अनिल परब यांच्या प्रयत्नातून नियोजन मंडळातून रत्नागिरी पोलिस पोलीस दलासाठी ११ बोलेरो आणि २५ मोटरसायकली
रत्नागिरी पोलिस दलाकरता अत्याधुनिक अशा वाहनांची गरज होती. त्याकरता तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा परिषद येथे आजपासून कोविड – 19 ची Antigen टेस्ट व RTPCR टेस्ट
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात काेराेना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे बहुतेक तालुक्यात कोरोना रुग्ण सापडत आहेत यामुळे कोरोना विषाणूची लागण…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोविड रुग्णालयांसाठी नवीन इमारती घेऊन तज्ञ फिजिशियन नेमण्यात यावेः समविचारींची मागणी
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रत्नागिरी शहरात उपलब्ध रुग्णालय इमारती रुग्ण संख्येच्या मानाने कमी पडत…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

अर्थ चक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल -मनसेचे नेते संदीप देशपांडे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात आता सक्तीने दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात…
Read More » -
स्थानिक बातम्या

कार्यालय प्रमुख, विभागप्रमुख यांच्या लेखी परवानगीशिवाय जिल्हा परिषद भवनात कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश
कार्यालय प्रमुख, विभागप्रमुख यांच्या लेखी परवानगीशिवाय जिल्हा परिषद भवनात कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य
देशातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. कोरोनाची दुसरी लाट देशामध्ये विस्तारू लागली आहे. अशावेळी दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला…
Read More » -
स्थानिक बातम्या

काजू बोर्ड निर्माण करून काजूला हमीभाव देण्याची काजू उत्पादक शेतकर्यांची मागणी
काजू हे किफायतशीर पीक आहे, त्यामुळे भात शेती ऐवजी काजू शेती केली जावी असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. मात्र काजूच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोव्हिड स्थिती पाहून खास बाब म्हणून जिल्ह्यातील काही निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करु -नामदार उदय सामंत यांचे सिंधुदुर्गातही आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. कुडाळ, कणकवली आणि मालवण हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात यायचे असेल तर कोव्हिड चाचणी बंधनकारक
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात यायचे असेल तर कोव्हिड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड चाचणी केली नसेल तर…
Read More »