konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द होणार,आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार
राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बारावीच्या परीक्षा संदर्भात मंत्रीमंडळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६१० पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६१० पॉझिटिव्ह रुग्णांचीनोंद झाली आहे आरटीपीसीआर चाचणी केलेल्या १ हजार ७१४ पैकी ४२३जणांचा अहवाल पॉझिटिव्ह…
Read More » -
स्थानिक बातम्या

निधी मंजूर होऊनही पोलिस वसाहतींचे कामाचे घोडे कुठे अडले ? समविचारीचा सवाल
रत्नागिरीः कोट्यावधींचा निधी मंजूर करुन येत्या दोन वर्षात पोलिसांसाठी बहुमजली निवासी इमारत बांधण्याची घोषणा झाली खरी पण प्रत्यक्षात तीन वर्षे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिह्यात अर्जुना प्रकल्प सोडून अन्य धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने, जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प आणि ४६ लघुप्रकल्पातील पाण्याची पातळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता
यंदा दणक्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील-संजय राऊत
देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे पाहून मला खूप बरे वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

संभाजीराजेंनी कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. तसेच त्यांनी भाजपच्या विरोधातही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. – फडणवीस
संभाजीराजे छत्रपती यांच्या तोंडी अनेक घोषणा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. तसेच त्यांनी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात
मुंबई महापालिका निवडणूकफेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास ९ महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी नौका समुद्र किनाऱ्यावर
कोकणातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणून मासेमारीकडे पाहिले जाते.पावसाळी मासेमारी बंदी आज मंगळवारपासून सुरू होत आहे. ही मासेमारी १ जूनपासून बंद झाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण परशुराम ते आरवली दरम्यान आता २० हजार झाडांची लागवड
चिपळूण : महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण परशुराम ते आरवलीदरम्यान १४,४०० झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्या जागी आता २० हजार झाडांची…
Read More »