Uncategorised
-

जिल्हा परिषद परिचरांच्या बदल्या कराव्यात
जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी (परिचर) यांची बदली प्रक्रिया तसेच प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासनाला…
Read More » -

रत्नागिरी शहरात सोमवारपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम
रत्नागिरी : थकित घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेचे पथक सोमवारपासून कार्यरत होत आहे. मागील आठवड्यात घरपट्टी, पाणीपट्टी, मागणी बिले…
Read More » -

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घेण्याची मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वेने कोरोनाच्या अडीच वर्षाच्या काळात ज्या भरती प्रक्रिया राबविल्या नव्हत्या त्या राबविण्याच्या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती…
Read More » -

पावसाने कुठेही शेतीचे नुकसान नाही; कृषी विभागाचा दावा
रत्नागिरी : जिल्ह्यात कुठेही पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याची नोंद नसल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.जिल्ह्यात जवळपास 70 टक्के भात…
Read More » -

बनावट दागिने बँकेत ठेवून घेतले 22 लाख 80 हजारांचे कर्ज; सुवर्णकार व इतर चौघांना अटक, एकजण फरार
रत्नागिरी : बनावट दागिने बँकेत ठेवून बँकेची सुमारे 22 लाख 80 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना कारवांचीवाडी येथील बँक…
Read More » -

रत्नागिरीसाठी शासकीय मेडीकल कॉलेजला मंजुरी, समितीही गठीत : आ. उदय सामंत
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठी शासकीय मेडीकल कॉलेजला मंजुरी दिली असून, समितीही गठीत करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय…
Read More » -

कबड्डीच्या भारतीय पुरुष संघ निवड समिती सदस्यपदी चिपळूणच्या सुपुत्राची निवड
चिपळूण : दसपटीचे सुपुत्र आणि अर्जुन पुरस्कार विजेते, माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व प्रशिक्षक अशोक शिंदे यांची 69 व्या राष्ट्रीय कबड्डी…
Read More » -

‘उज्वल भारत-उज्वल भविष्य’ कार्यक्रम राबवणार
मुंबई :- आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर @2047’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व नवीन व…
Read More » -

राजापूर तालुक्यातील 86 कुटुंबातील 283 जणांचे स्थलांतर
राजापूर : गेल्या काही वर्षामध्ये झालेले भूस्खलन आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊस यामध्ये होणारे संभाव्य भूस्खलन वा…
Read More » राज्य सरकार बदलले; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या
रत्नागिरी : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर शासकीय बदल्यांना ब्रेक लागला आहे. बदल्यांची जुनी यादी रद्द…
Read More »