Uncategorised
-

कोकणातील कर्जदार आणि विना-कर्जदार शेतकर्यांसाठी पीक विमा योजना
रत्नागिरी : प्रधानमंत्री पीक विमा योजना 2022च्या खरीप हंगामासाठी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कर्जदार आणि विना-कर्जदार शेतकर्यांसाठी लागू…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात उभारणार वैद्यकीय महाविद्यालय; समितीने केली पाहणी
रत्नागिरीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून नुकताच या संदर्भात एका समितीने जागा व रुग्णालयाची पहाणी केली.रत्नागिरीत…
Read More » -

रत्नागिरी शहरातील खड्डे बुजवण्यास प्रारंभ
मनसे आणि भाजपच्या पाठपुराव्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि चर बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या ठेकेदारांनी रस्त्यांचे डांबरीकरण…
Read More » -

बनावट दागिने तारण ठेवून बँकेची फसवणूक प्रकरणी दोन संशयित महिलांना अटक
रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट दागिने ठेवून संगनमताने बँकेची सुमारे 49 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक…
Read More » -

महा ई सेवा केंद्रांमध्ये दरफलक लावण्याची ठाकूर यांची मागणी
गुहागर : तालुक्यातील महा- ई-सेवा केंद्राकडून नागरिकांची लेखी स्वरूपातील कामे केली जातात. पण त्यासाठी आकारण्यात येणारा मोबदला मात्र सगळीकडे सारखा…
Read More » -

रत्नागिरीत ‘चित्पावन’तर्फे 29 पासून श्रावण कीर्तन सप्ताह
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.29) ते 4…
Read More » -

आंबव पोंक्षे येथे लाल चिखलात रंगली लावणी
संगमेश्वर : तरुणांना शेतीकडे वळविण्याच्या प्रयत्नातूनच नांगरणी आणि भातलावणीची आगळीवेगळी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबव पोंक्षे गावात रंगली. या भात लावणी…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे आयोजन
रत्नागिरी : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे आयोजन…
Read More » -

राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असणार्या मंडणगड ते पाचरळ रस्त्याची खड्ड्यांनी चाळण
मंडणगड : राष्ट्रीय महामार्ग असा कागदावर दर्जा धारण करणार्या आंबडवे-लोणंद या रस्त्याच्या विविध समस्यांमुळे तालुकावासीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.…
Read More » -

जुवे येथे आंबा कलमाची फांदी तोडताना पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी : जुवे गावात आंबा कलमाची फांदी तोडताना झाडावरून खाली पडून प्रौढाचा मृत्यू झाला. देवजी जानू गोताड (वय 50, रा.…
Read More »