महामार्गावरील चिखलाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला
मुंबई गोवा महामार्गावर खेड मध्ये भोस्ते घाटातून जाणाऱ्या स्कूटर स्वाराला ट्रकने मागून धडक दिलेल्या अपघातात स्कूटर स्वार प्रभाकर घोठल हा गंभीर जखमी झाला होता.त्याचा...
जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते कै.शामराव पेजे सभागृहात करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी...
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा आपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा
माजी खासदार व आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचाराविरुद्ध...
गणेशमूर्ती कारखान्यात सुरू झाली लगबग
रत्नागिरी:गणपती उत्सव दोन दिवसांवर आल्याने गणेशमूर्ती तयार करणार्या विविध कारखान्यांमध्ये सध्या गणेशमूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग...
फिशमिल धारकांचा बंद मागे
जीएसटीच्या मुद्यावरुन गेले महिनाभर देशभरात बंद असलेल्या फिशमिल व्यावसायिकांनी आपला बंद मागे घेतला असून नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद...
गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणार्यांसाठी टोल सवलत
रत्नागिरी: कोकणात जाणार्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय देण्यात येणार आहे. त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स ३० ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. गणेशभक्तांनी जवळच्या पोलीस...
गणपती सणाला येणार्या चाकरमान्यांची काळजी कोकण रेल्वे घेणार
गणपती उत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या चाकरमान्यांची सर्वप्रकारची काळजी घेण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ सज्ज झाले आहे.कोकणात येणार्या गणेशभक्तांची सोय व्हावी यासाठी कोकण रेल्वेने जादा...
नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे धरणे आंदोलन
रत्नागिरी:एएफपीई फेडरेशनप्रणित ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईजच्यावतीने पोस्टमन एटीएम व ग्रामीण डाकसेवक संघटनेने आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात संघटनेच्या सदस्यांनी...
एस.टी. प्रशासनाकडून चव्हाण कुटुंबियांना लवकरच मदत मिळणार
रत्नागिरी: कुवारबांव येथील रहिवासी व एस.टी.चे कर्मचारी परशुराम चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वी कुवारबांव येथे विहिरीत उडी घेतली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. चव्हाण...
आंबा घाटाच्या दुरूस्तीसाठी पाहिजेत अडीच कोटी रुपये
रत्नागिरी :रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या आंबा घाटाच्या रस्त्याला मधोमध भेगा गेल्या असून रस्त्याच्या साईडला असणार्या संरक्षण भिंतीही काही ठिकाणी कोसळल्या आहेत. या सर्वाला ढगफुटी कारणीभूत...