Uncategorised
-

मनोज जरांगे पाटील यांचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा आहेआता…
Read More » -

रत्नागिरी शहरालगतच्या पांढर्या समुद्र किनारी भागात राजरोस पांढर्या वाळूचे उत्खनन
रत्नागिरी शहरालगतच्या पांढर्या समुद्र किनारी भागात राजरोस पांढर्या वाळूचे उत्खनन होत असल्याने येथील समुद्रकिनारा धोकादायक बनत चालला आहे. या ठिकाणाहून…
Read More » -

“हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कायम…”; शरद पवारांचे मोदींना नवे आव्हान!
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली होती. भटकती…
Read More » -

उबाठा सेनेत मोठे फेरबदल उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी संजय कदम
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होवून अवघे काही दिवस उलटले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत उलथापालथ सुरू झाली आहे. उत्तर रत्नागिरीचे…
Read More » -

राजापूर, लांजा-साखरपा व चिपळूण-संगमेश्वर हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडावेत
आगामी विधानसभा निवडणूकीत राजापूर, लांजा-साखरपा व चिपळूण-संगमेश्वर हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडावेत असा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे…
Read More » -

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
रत्नागिरी, दि. १० : दहावी नंतरच्या तंत्रनिकेतन (Polytechnic) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रियेकरिता येथील शासकीय तंत्रनिकेतन (FC…
Read More » -

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणीमरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तर वाहिनी खुली
मुंबई, दि. १०: 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी…
Read More » -

मातोश्री”चा विश्वास अधिक वाढला,पूर्व विदर्भ तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या विभागीय नेते पदी आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती
लोकसभा निवडणूकीत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्ण करून अपेक्षित यश मिळवून दिल्यानंतर “मातोश्री”चा आमदार भास्करराव जाधव यांच्यावरील विश्वास अधिक…
Read More » -

जोपर्यंत लागवड सुरू करून त्याचा नियोजनबद्ध आराखडा दिला जात नाही तोपर्यंत सोमवारी आत्मक्लेष आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात तोडल्या गेलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावण्याच्या दृष्टीने १० जूनपासून कार्यवाही करण्याचे गुरूवारी झालेल्या महामार्ग अधिकारी कंत्राटदार…
Read More » -

रत्नागिरी लगत असणार्या ग्रामपंचायतीत उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांचे आदेश
रत्नागिरी लगत असणार्या ग्रामपंचायतीत रस्त्याकडेला जास्त कचर्याच्या दिसून येणार्या ढिगार्यांची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. त्या कचर्याचे व्यवस्थापन…
Read More »