राष्ट्रीय बातम्या
-

बचत गटांना मिळाले ई कॉमर्स व्यासपीठ,बचत गटांची उत्पादने अॅमेझॉनवर
मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल…
Read More » -

कोकणातून समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्धार. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार…
Read More » -

प्लॅस्टिक मुक्त भारत चा संकल्प,पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधिले
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. मोदींनी आपल्या भाषणामध्ये भ्रष्टाचार,…
Read More » -

पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारची केंद्राकडे ६८१३ कोटींची मागणी
मुंबईः राज्यात अनेक ठिकाणी आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून या उदध्वस्त झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने केंद्र…
Read More » -

डिसेंबरपासून एनईएफटीचे व्यवहार २४ तास करण्याचा निर्णय
बँक खात्यातील रकमेची देवाणघेवाण ऑनलाईन करणार्या ग्राहकांसाठी एनईएफटी ही सेवा २४ तास खुली करून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.…
Read More » -

साकळाई पाणी योजनेसाठी मराठी अभिनेत्रीचे आमरण उपोषण
साकळाई पाणी योजनेसाठी आमरण उपोषण करणाऱ्या अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दिपाली सय्यद यांचं उपोषण अद्यापही सुरु आहे.…
Read More » -

पंढरपुरात उभी राहणार १०० फुटी उंचीची विठ्ठल मूर्ती
पंढरपूर-प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई हे पंढरपुरात आता १०० फुटापेक्षा जास्त उंचीची विठ्ठलमूर्ती बसविण्याच्या तयारीत आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी…
Read More » -

कलम ३७० व ३५ ए रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीर तसेच लडाखचा विकास होणार-पंतप्रधान मोदी
आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधीत केले.ते म्हणाले ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारातच वाढ झाली. जम्मू-काश्मीरमधील…
Read More » -

बचावकार्याची बोट सांगलीत उलटली,१४ मुत्यूमुखी तर १६ बेपत्ता
सांगली : सांगलीमध्ये महापुराने थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना…
Read More » -

सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे दिल्लीमध्ये निधन.हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते.वयाच्या ६७ व्या…
Read More »