राष्ट्रीय बातम्या
-

राज्यातून यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास तब्बल पंधरा दिवसांनी लांबणार
राज्यातून यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास तब्बल पंधरा दिवसांनी लांबणार आहे. यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकून…
Read More » -

आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ असे नामांतर
आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ असे नामांतर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात घोषणा…
Read More » -

राज्यात शाळा सुरु करणे एवढ्यात तरी शक्य नाही— शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे,…
Read More » -

सरकारने सक्ती केलेल्या दरांसह रुग्णालये चालवणे परवडणारे नसल्याने ही रुग्णालये सरकारनेच चालवावीत, आयएमए च्या बैठकीत नाराजी
कोव्हिड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि मुळीच न परवडणाऱ्या दरात, लघु आणि मध्यम आकाराची खासगी रुग्णालये चालवताना यापुढे दैनंदिन खर्च…
Read More » -

राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदर ठेवलाच पाहिजे-शिवसेना नेते, खासदार संजय राऊत
कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण आदर हा दोन्हींकडून ठेवला गेला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदर ठेवलाच पाहिजे’,…
Read More » -

खासगी सेवेतील डाँक्टरांना मृत्यूनंतरही कुटुंबाला ५० लाखाचा विमा मिळायला हवं’-मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी या पत्रातून खासगी डॉक्टरांच्या समस्या…
Read More » -

मराठा आरक्षणासाठीआता वटहुकूम काढला जाऊ शकत नाही, – राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे
मराठा आरक्षणासाठी विधानसभेने कायदा केला असून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची वैधता प्रमाणित केली आहे, असे असताना आता वटहुकूम काढला जाऊ…
Read More » -

सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल”- सामना’च्या अग्रलेखातून टीका
मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर…
Read More » -

मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा-अभिनेत्री कंगना रानौत
अभिनेत्री कंगना रानौतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. जवळपास 45 मिनिटे राज्यपाल आणि कंगना .यांच्यात चर्चा झाली. मुंबई…
Read More » -

तुम्ही जिथे जाऊ शकलेला नाहीत तिथे मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाऊन आलो -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून असतात, ते घराबाहेर पडत नाहीत अशी टीका माझ्यावर विरोधक करत आहेत. मात्र त्यांना हे कळत…
Read More »