राष्ट्रीय बातम्या
-

रिक्षाच्या निवृत्तीचे वय २० वरून १५ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय
सर्वसामान्यांचा रिक्षा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून राज्य परिवहन प्राधिकरणाने रिक्षाच्या निवृत्तीचे वय २० वरून १५ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला…
Read More » -

अनिवासी भारतीयांनी त्यांचे उद्योग-व्यवसाय राज्यात सुरू करावेत, – शरद पवार
महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत, त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासी…
Read More » -

जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले
रोहतांग – जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. रोहतांग पास इथं असलेला हा…
Read More » -

उपाहारगृहे आणि मद्यालयांसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली
दोन टेबलांमध्ये एक मीटरचे अंतर, शारीरिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ताप-सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश, बुफे पद्धतीला बंदी, आत सोडताना प्रत्येकाची तपासणी,…
Read More » -

आमचा तपास योग्य होता यावर शिक्कामोर्तब -मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालाबाबत माध्यमांनी दाखवलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांना तपासादरम्यान ज्या बाबी आढळून आल्या होत्या त्याच…
Read More » -

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के
राज्यात आज १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नविन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत…
Read More » -

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांची तब्येत खालावली
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या…
Read More » -

५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय
राज्य सरकारने अनलॉक ५ साठी महत्त्वाच्या गाईडलाईनस जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील हॉटेल…
Read More » -

काही मंडळींनी राजकारण करण्यासाठी मुंबई पोलिसांना बदनाम केले-गृहमंत्री अनिल देशमुख
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. एम्सने सुशांतसिंहच्या व्हिसेरामध्ये विषाचा अंश नसल्याचं सांगतिल्यानंतर अनिल…
Read More » -

चंद्रकांतदादा म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?-शिवसेना नेते संजय राऊत
चंद्रकांतदादा म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…
Read More »